शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न - जगदीश खैरालिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. ...

ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. भांडवलशाही प्रबळ होत चालली आहे. पण याने निराश न होता शेतकरी आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन अशा सर्व अन्याय्य गोष्टींविरुद्ध लढले पाहिजे. सरकारवर वचक ठेवण्यासाठी अभ्यास, मनन, लेखन करून सत्याग्रही, लोकशाही समाजवादाचा विचार पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात जगदीश खैरालिया यांनी केले.

या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर, प्रवीण खैरालिया यांनी आंबेडकरांचे विचार आपल्या शब्दात मांडले. एकलव्य कार्यकर्ते आतेश शिंदे आणि ओंकार जंगम यांनी समतेचे गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अजय भोसले यांनी सांभाळली. फेसबुकवर लाईव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.

-------

फोटो मेलवर