शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न - जगदीश खैरालिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. ...

ठाणे : बाबासाहेबांनी संविधानात अंगीकारलेल्या समता, बंधुता, लोकशाही या मूल्यांना अर्थहीन करून पूर्वीची सनातनी मूल्ये आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. भांडवलशाही प्रबळ होत चालली आहे. पण याने निराश न होता शेतकरी आंदोलनाकडून प्रेरणा घेऊन अशा सर्व अन्याय्य गोष्टींविरुद्ध लढले पाहिजे. सरकारवर वचक ठेवण्यासाठी अभ्यास, मनन, लेखन करून सत्याग्रही, लोकशाही समाजवादाचा विचार पुढे नेला पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोपात जगदीश खैरालिया यांनी केले.

या कार्यक्रमात संस्थेचे खजिनदार सुनील दिवेकर, एकलव्य कार्यकर्ते दीपक वाडेकर, प्रवीण खैरालिया यांनी आंबेडकरांचे विचार आपल्या शब्दात मांडले. एकलव्य कार्यकर्ते आतेश शिंदे आणि ओंकार जंगम यांनी समतेचे गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू अजय भोसले यांनी सांभाळली. फेसबुकवर लाईव्ह करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते.

-------

फोटो मेलवर