शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

द्वारलीतील रस्त्याचे डांबरीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पूर्वेतील द्वारली गावच्या रस्त्याचे डांबरीकरण शनिवारपासून सुरू झाले आहे. या रस्त्यासाठी माजी अपक्ष नगरसेवक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : पूर्वेतील द्वारली गावच्या रस्त्याचे डांबरीकरण शनिवारपासून सुरू झाले आहे. या रस्त्यासाठी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. कामास प्रांरभ झाल्याने त्यांनी मनपाचे जाहीर आभार मानले आहेत.

द्वारली गावच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. धुळीचे साम्राज्य, वाहतूककोंडीमुळे नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले होते. त्यामुळे तेथे चांगला दर्जेदार रस्ता व्हावा, यासाठी पाटील चार ते पाच वर्षांपासून केडीएमसीकडे पाठपुरावा करत होते. त्यासाठी त्यांनी वारंवार निवेदने, पत्रे दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी रास्ता रोको व जनआंदोलनाचा इशारा देताच मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तातडीने या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचे आदेश दिले होते. त्यामुळे शनिवारपासून तातडीने रस्त्याचे काम सुरू झाले आहे.

‘मी जनसेवक असून, माझी बांधीलकी जनतेशी आहे. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी मला कितीही आंदोलने करावी लागली तरी चालेल, पण मी जनतेची होणारी परवड सहन करणार नाही. प्रभागातील नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या समस्या उद्भवल्यास माझ्याशी संपर्क साधावा’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

------------------