शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अपक्षांची एकत्रित मते ‘नोटा’च्या आसपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:05 IST

कल्याण लोकसभा मतदारसंघ : रिंगणातील १५ अपक्ष विजयापासून राहिले कोसो दूर

कल्याण : लोकसभेच्या कल्याण मतदारसंघात एकूण २८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी १५ उमेदवार हे अपक्ष होते. परंतु, त्यांचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यांना मिळालेल्या एकूण मतांची संख्या ही १४ हजार २२६ इतकी आहे. तर, ‘नोटा’ला जेवढी मते मिळाली, त्यापेक्षा केवळ एक हजाराने अपक्षांच्या मतांची संख्या अधिक आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत १८ उमेदवार समोरासमोर उभे ठाकले होते. त्यावेळी सात उमेदवार अपक्ष होते. तेव्हा अपक्षांना एकूण १० हजार ६९५ च्या आसपास मते होती. ती त्यावेळच्या विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या (दोन लाख ५० हजार ७४९) कोसो दूर होती. यंदा २८ उमेदवारांमध्ये १५ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता.

२००९ आणि २०१४ ला मिळालेली सुमार मते पाहता २०१९ ला अपक्ष उमेदवार किती मते मिळवतात, याकडे लक्ष लागले होते. परंतु, यंदाही त्यांचा प्रभाव दिसला नाही. त्यांच्या मतांची एकूण आकडेवारी पाहता यंदाही ती विजयी उमेदवाराच्या मार्जिनच्या (तीन लाख ४४ हजार ३४३) कोसो दूरच राहिली. अपक्षांना मिळालेल्या एकत्रित मतांची आकडेवारी १४ हजार २२६ इतकी आहे. दरम्यान, यंदा ‘नोटा’ला १३ हजार १२ जणांनी पसंती दर्शवली आहे. ‘नोटा’ आणि अपक्षांना मिळालेल्या मतांचा फरक काढता, तर तो एक हजार २१४ मतांचा आहे. महत्त्वाचे म्हणजे एकाही अपक्ष उमेदवाराला ‘नोटा’ला जेवढी मते मिळाली, त्याच्याजवळही पोहोचता आलेले नाही. २०१४ मध्ये नऊ हजार १८५ जणांनी ‘नोटा’चा वापर केला होता.

नोटाचा वापररिंगणातील कोणताच उमेदवार आपल्या पसंतीचा नाही, या दाखवण्यासाठी नोटाच्या बटणाचा उपयोग केला जातो.