शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

अंत्यविधी महामार्गावर?

By admin | Updated: March 24, 2017 01:10 IST

घोलप-मानिवली येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने येथे अंत्यसंस्कार थेट महामार्गावर करावे लागतात.

टोकावडे : घोलप-मानिवली येथील स्मशानभूमीचा प्रश्न अद्याप सुटला नसल्याने येथे अंत्यसंस्कार थेट महामार्गावर करावे लागतात. मानिवली येथील शेतकरी कांताराम दुंदा घोलप यांची आई यमुनाबाई दुंदा घोलप यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मात्र, अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने त्यांचेही अंत्यसंस्कार गुरूवारी रस्त्यावरच झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजून किती काळ मृतदेहाची अशी परवड किंवा विटंबना होणार आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला.वास्तविक, या गावात ५५ वर्षांपूर्वी एक स्मशानभूमी होती. पण, ती एका कुटुंबाच्या मालकी हक्काच्या जागेत होती. येथील ताराबाई घोलप यांचीच ही जागा असून आता त्या तेथे अंत्यविधीसाठी मनाई करत असल्याने ग्रामस्थांना स्वत:च्या शेतात किंवा रस्त्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. आता मात्र, तहसीलदारांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मानिवली गावातील लोकांची अत्यविधाची समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)