शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत : अनुराधा भोसले 

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: November 27, 2023 18:05 IST

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली.

ठाणे: शासन म्हणतेय वेठबिगार नाहीत पण प्रत्यक्षात वेठबिगार आहेत. महाराष्ट्रतील शिक्षणाचे चित्र हे निराशाजनक आहेत. बालकामगार हा या राज्याला शाप आहे. प्रत्येक बालकामगार आहे म्हणून तो शाळाबाह्य आहे आणि शाळाबाह्य असल्यामुळे तो बालकामगार आहे असे प्रतिपादन बाल कामगारांसाठी झटणाऱ्या अनुराधा भोसले यांनी केले. बालकामगारासारख्या गंभीर प्रश्नाकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 

बालकामगारांच्या विळख्यात अडकलेल्या लहान मुलांच्या पायाला दिशा देण्यासाठी अहमदनगरवरून कोल्हापूरला आलेल्या भोसले यांनी बालमजुरीच्या नावाखाली होणारी लहान मुलांची घुसमट, शोषण, अन्याय हे शोधून त्यांच्यासाठी अवनीच्या माध्यमातून त्या पुढे सरसावल्या. त्यांच्या कार्यासाठी समाजसेवक क्षेत्रासाठी त्यांना मृदगंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवारी डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात विठ्ठल उमप फाउंडेशन मृदगंध पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना त्यांनी बाल कामगारांचे होणारे शोषण याकडे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधले.

बालकामगारांचा प्रश्न हा तातडीने मिटला पाहिजे अशी कळकळीची मागणी त्यांनी केली. त्या म्हणाल्या की, कोल्हापूर, सातारा, सांगली या ठिकाणी अडीच लाखांमध्ये ऊस तोडायला वीटभट्टी कामगार येतात हे विदारक चित्र पाहिले तर अजून स्वतंत्र मिळायचा आहे का? हा प्रश्न पडतो. गोऱ्हे याना त्या म्हणाल्या की, विधानसभेमध्ये हा तारांकित प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ऊसतोड कामगारांची मुले शाळेत का जात नाही याचा विचार शासनाने केला पाहिजे. बालकामगारमुक्त भारत असावे आपण क्रिकेटकडे संपूर्ण भाग डोळे लावून बसले होतो भारत जिंकावा यासाठी मनामध्ये प्रार्थना करत होतो. परंतु दुसरीकडे बालकामगारांच्या प्रश्नाकडे आपण पाहत नाही. महाराष्ट्राची बालकामगार हा प्रश्न इतिहास जमा होऊ शकतो त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.