शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अनुलोम ही संस्था समाजात सकारात्मकता वाढवत आहे : सदाशिव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:40 IST

ठाणे : सामान्य जनतेनेही समाज कार्यात आरला खारीचा वाटा उचलावा. यासाठी दोन तास समाजासाठी अशी अनुलोमची योजना आहे. अनुलोम ...

ठळक मुद्दे अनुलोम ही संस्था समाजात सकारात्मकता वाढवत आहे : सदाशिव चव्हाणअत्रे कट्ट्यावर अनुलोम - एक सामाजिक चळवळ चव्हाण यांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

ठाणे : सामान्य जनतेनेही समाज कार्यात आरला खारीचा वाटा उचलावा. यासाठी दोन तास समाजासाठी अशी अनुलोमची योजना आहे. अनुलोम ही संस्था समाजात सर्व घटकांचा सहभाग वाढवण्याचे काम करत नाही तर एकूणच सकारात्मकता वाढवते असे प्रतिपादन अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख सदाशिव चव्हाण यांनी केले. अत्रे कट्ट्यावर अनुलोम - एक सामाजिक चळवळ या विषयावर चव्हाण यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

          ते म्हणाले, या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये १५ व्यावसायिकांना घेऊन केली. सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्यातील उदासीनता कमी करुन लोकसहभाग विकासकार्यासाठी मिळवणे, तरुणांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा जागवणे या तीन उद्देशांवर काम करायचे ठरवले. हळूहळू या संस्थेशी ३५० कार्यकर्ते जोडले गेले हे सांगताना संस्थेचे विस्तारत गेलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. अनुलोमने सुरूवातीलाच ठरवले होते की राज्य सरकारच्या योजना एकूण १६०० कर्मचाऱ्यांमार्फत राबवल्या जातात त्यांच्याशी मैत्री करण्याची आणि विश्वास दाखवण्याची गरज आहे, जेणेकरुन ते त्यांच्यातील नकारत्मकता सोजून पूर्ण सहकार्य करतील. आज चार वर्षांत अनुलोमची किमान १२०० कर्मचाऱ्यांशी मैत्री आहे. प्रत्येक कामात लोकसहभाग मिळवायचा तरच लोकांना ते विकासकार्य आपले वाटते, अनुलोमने आपल्या संघटनात्मक कौशल्यातून अनेक योजना राबवून घेतल्या हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे विशद केली. अंदाजे पाच लाख लोकांना आजवर म्हणजे गेल्या चार वर्षांत संस्थेने योजनांचा लाभ मिळवून दिला. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांसाठी केलेले काम त्यापैकी एक आहे. त्याशिवाय छोट्या सामाजिक संस्थांना विविध प्रकारे मदत अनुलोमने आपल्या विकास मेळाव्यांतून मिळवून दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक