शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

अनुलोम ही संस्था समाजात सकारात्मकता वाढवत आहे : सदाशिव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:40 IST

ठाणे : सामान्य जनतेनेही समाज कार्यात आरला खारीचा वाटा उचलावा. यासाठी दोन तास समाजासाठी अशी अनुलोमची योजना आहे. अनुलोम ...

ठळक मुद्दे अनुलोम ही संस्था समाजात सकारात्मकता वाढवत आहे : सदाशिव चव्हाणअत्रे कट्ट्यावर अनुलोम - एक सामाजिक चळवळ चव्हाण यांनी साधला प्रेक्षकांशी संवाद

ठाणे : सामान्य जनतेनेही समाज कार्यात आरला खारीचा वाटा उचलावा. यासाठी दोन तास समाजासाठी अशी अनुलोमची योजना आहे. अनुलोम ही संस्था समाजात सर्व घटकांचा सहभाग वाढवण्याचे काम करत नाही तर एकूणच सकारात्मकता वाढवते असे प्रतिपादन अनुलोमचे कोकण विभाग प्रमुख सदाशिव चव्हाण यांनी केले. अत्रे कट्ट्यावर अनुलोम - एक सामाजिक चळवळ या विषयावर चव्हाण यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

          ते म्हणाले, या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये १५ व्यावसायिकांना घेऊन केली. सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्यातील उदासीनता कमी करुन लोकसहभाग विकासकार्यासाठी मिळवणे, तरुणांमध्ये सामाजिक कार्याची प्रेरणा जागवणे या तीन उद्देशांवर काम करायचे ठरवले. हळूहळू या संस्थेशी ३५० कार्यकर्ते जोडले गेले हे सांगताना संस्थेचे विस्तारत गेलेल्या कामांची माहिती त्यांनी दिली. अनुलोमने सुरूवातीलाच ठरवले होते की राज्य सरकारच्या योजना एकूण १६०० कर्मचाऱ्यांमार्फत राबवल्या जातात त्यांच्याशी मैत्री करण्याची आणि विश्वास दाखवण्याची गरज आहे, जेणेकरुन ते त्यांच्यातील नकारत्मकता सोजून पूर्ण सहकार्य करतील. आज चार वर्षांत अनुलोमची किमान १२०० कर्मचाऱ्यांशी मैत्री आहे. प्रत्येक कामात लोकसहभाग मिळवायचा तरच लोकांना ते विकासकार्य आपले वाटते, अनुलोमने आपल्या संघटनात्मक कौशल्यातून अनेक योजना राबवून घेतल्या हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे विशद केली. अंदाजे पाच लाख लोकांना आजवर म्हणजे गेल्या चार वर्षांत संस्थेने योजनांचा लाभ मिळवून दिला. ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांसाठी केलेले काम त्यापैकी एक आहे. त्याशिवाय छोट्या सामाजिक संस्थांना विविध प्रकारे मदत अनुलोमने आपल्या विकास मेळाव्यांतून मिळवून दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक