शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

अंबरनाथ झाले हागणदारीमुक्त

By admin | Updated: July 8, 2017 05:34 IST

अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर शहर हागणदारी मुक्त करण्यात यश आले. केंद्र सरकारच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर शहर हागणदारीमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. स्वच्छतागृहांची स्थिती सुधारल्याने उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर पालिकेने भरारी पथक तयार करून उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाई केली. या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली. राज्य सरकारने या कामाचा गौरव करत अंबरनाथ शहराला पुरस्कारही दिला. तर केंद्र सरकारच्या पथकाने शहराची पाहणी करून उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची माहिती घेतली. त्यात अंबरनाथमध्ये चांगले काम झाल्याचे समोर आले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यापुढेही शहरात उघड्यावर कोणी प्रातर्विधीसाठी जाणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल. - देविदास पवार, मुख्याधिकारी.