शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

अंबरनाथ झाले हागणदारीमुक्त

By admin | Updated: July 8, 2017 05:34 IST

अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात

लोकमत न्यूज नेटवर्क अंबरनाथ : अंबरनाथमधील ४० टक्के लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. शहर हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पालिकेने दोन वर्षात केलेल्या कामाच्या जोरावर शहर हागणदारी मुक्त करण्यात यश आले. केंद्र सरकारच्या पथकाने केलेल्या पाहणीनंतर शहर हागणदारीमुक्त झाल्याचे सरकारने जाहीर केले आहे. अंबरनाथ शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रत्येक घरात वैयक्तिक स्वच्छतागृह बांधण्यात आले. सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली. स्वच्छतागृहांची स्थिती सुधारल्याने उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यानंतर पालिकेने भरारी पथक तयार करून उघड्यावर बसणाऱ्यांवर कारवाई केली. या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली. राज्य सरकारने या कामाचा गौरव करत अंबरनाथ शहराला पुरस्कारही दिला. तर केंद्र सरकारच्या पथकाने शहराची पाहणी करून उघड्यावर प्रातर्विधीला बसणाऱ्यांची माहिती घेतली. त्यात अंबरनाथमध्ये चांगले काम झाल्याचे समोर आले. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने केलेल्या कामाची खऱ्या अर्थाने केंद्र सरकारने दखल घेतली आहे. यापुढेही शहरात उघड्यावर कोणी प्रातर्विधीसाठी जाणार नाही त्याची दक्षता घेतली जाईल. - देविदास पवार, मुख्याधिकारी.