शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

आधीच तीव्र टंचाई त्यात पाणीही दूषित

By admin | Updated: April 18, 2017 06:35 IST

कल्याण ग्रामीण भागात वाड्यापाड्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने घोटभर पाण्याकरिता महिला, मुलांची परवड सुरू असतानाच सध्या

संजय कांबळे , बिर्लागेटकल्याण ग्रामीण भागात वाड्यापाड्यांतील गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने घोटभर पाण्याकरिता महिला, मुलांची परवड सुरू असतानाच सध्या जे पाणीसाठे उपलब्ध आहेत, त्यातील १४ ठिकाणच्या पाण्याचे नमुने दूषित आढळून आल्याने हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कल्याण ग्रामीण भागातील बारवी, काळू, उल्हास आणि भातसा नदीवर अवलंबून रायते प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना, काळू नदीवरील खडवली योजना आणि बारवी नदीवरील दहागाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना अशा ३ योजना, ५८ स्वतंत्र नळपाणीयोजना, शिवाय २७२ बोअरवेल आणि १५० विहिरींतून अडीच ते तीन लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. कडक उन्हामुळे विहिरी व बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. झरे, तळी, तलाव कधीच आटले आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. जानेवारीमध्ये कल्याण ग्रामीण भागातील १६६ वाड्यापाड्यांतील ७८ ठिकाणचे पाणी तपासणीसाठी पाठवले होते. दहागाव, आजदे, निळजे आणि खडवली या तीन आरोग्य केंद्रांतून पाण्याचे नमुने घेतले होते.