शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ३९ लाखांच्या मदतीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:05 IST

ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली असताना दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीने तितक्याच प्रमाणात थैमान घातले. यामध्ये वित्तहानी झाली असून जीवितहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांच्या वारसांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने आतापर्यंत सुमारे ३९ लाखांची आर्थिक मदत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.जिल्ह्यात अद्यापपर्यंत नैसर्गिक आपत्तीने बळी गेलेल्या २६ जणांपैकी ८ पात्र मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाखांप्रमाणे ३२ लाखांचे वाटप केले आहे. यामध्ये शहापूर तालुक्यात सर्वाधिक मदतीचे वाटप केले आहे.जून महिन्यापासून पावसाचा जिल्ह्यात चांगला जोर पाहण्यास मिळाला. त्यातच जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंदही झाली आहे. त्यातच नदीनाले वाहू लागले, तर जिल्ह्यातील धरणांची दारे बºयाच प्रमाणात उघडण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच आॅगस्टमध्ये पावसाने दमदार बॅटिंग केली. याचदरम्यान, जिल्ह्यात सात तालुक्यांत जीवितहानी व वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. १ जूनपासून १३ आॅगस्टपर्यंत २६ जणांचा बळी गेलेला आहे. यामध्ये कल्याण आणि मुरबाड तालुक्यांतील प्रत्येकी दोघे असे चौघे वाहून गेले आहेत. शहापूरमध्ये चौघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर ठाण्यात पाच मुले तलावात बुडाली आहेत. कल्याणमध्ये तिघे नदीत पाण्यात बुडाली आहेत. उल्हासनगरमध्ये एकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. शहापूरमध्ये एक सर्पदंशाने, १ तलावात, ३ पाण्याच्या प्रवाहामध्ये, १ धबधब्यात, १ नदीत तर १ धरणात बुडाला आहे. मात्र भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये बुडून किंवा वीज पडून कोणाचाही मृत्यू झालेला नाही.या २६ जणांपैकी ९ जण पात्र ठरले आहेत. परंतु, ८ जणांच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३२ लाखांचे आर्थिक मदतीचे वाटप झाले आहे. त्यामध्ये कल्याण-२, शहापूर-४, उल्हासनगर आणि मुरबाड येथील प्रति एकाला मदत दिली असून मुरबाडच्या एकाचे प्रकरण प्रलंबित आहे. मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाळ जनावरे असून १७ शेळ्या आणि २२ कोंबड्या मरण पावल्या होत्या.