शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

दिव्यांगांना केले निधीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:41 IST

किन्हवली : तालुक्यातील डोळखांब ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधीचा धनादेश येथील दिव्यांगांना देण्यात आला. प्रहार या संघटनेने सर्व ग्रामपंचायत ...

किन्हवली : तालुक्यातील डोळखांब ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधीचा धनादेश येथील दिव्यांगांना देण्यात आला. प्रहार या संघटनेने सर्व ग्रामपंचायत स्तरावर सरकारी निर्णयानुसार दिव्यांगांना पाच टक्के निधी वितरित करण्याची मागणी केली होती.

यानुसार या निधीचे वाटप केले जात आहे. ज्या ग्रामपंचायतींनी या निधीचे वाटप केले नसेल त्यांनी ते करावे, असे आवाहन प्रहार संघटनेने केले आहे.

डोळखांब ग्रामपंचायत हद्दीतील अनिल चौधरी, सुनील फर्डे, किरण डोहळे, शरीफा शेख, एकनाथ रसाळ, अमिना शेख, प्रणया घनघाव, अजय घनघाव यांना निधी देण्यात आला. तीन हजार ७५० रुपयांचा धनादेश दिला. या वेळी सरपंच सुधाकर वाघ, उपसरपंच करुणा चौधरी, माजी सरपंच सुवर्णा भला, सदस्य रवी फर्डे, संतोष गायकवाड, भीमा वाघ उपस्थित होते.