शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

दिव्यात सोशल डिस्टेंसींगची ऐशी तैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 16:09 IST

एकीकडे ठाण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना दुसरीकडे लॉकडाऊन असतांनाही अनेक जण त्याचे नियम पायदळी तुडवितांना दिसत आहेत. दिव्यात तर लॉकडाऊनचा पुर्ता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.

ठाणे : ठाणे महानगर पालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत भर पडत आहे. दुसरीकडे दिवा भागात पहिला रुग्ण सापडल्यानतर तो आता बरा देखील झाला आहे. परंतु असे असतांनाही येथे देखील पूर्ण लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. असे असले तरी लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडवत नागरीक रस्त्यांवर गर्दी करतांना दिसत आहेत. तसेच पालिका प्रशासनाने दिव्यात अत्यावश्यक सेवांच्या खरेदीसाठी व विक्र ीतही योग्य नियोजन न केल्यामुळे येथील रस्त्यावर जत्रेचे स्वरूप आले असून सोशल डिस्टंगसीची ऐशी तैशी होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात महापालिकेकडून योग्य नियोजन न झाल्यास भयाण परिस्थती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.                   कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचार बंदी लागू केली आहे. त्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाच सुरु ठेवण्यात आली आहे. मात्र, असे असताना देखील दिव्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरीक रस्त्यावर गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून ठाणे महानगर पालिका हद्दीत कोरोनाबाधित रु ग्णांचे संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात याच पालिका क्षेत्रातील दिवा शहरात एक संशियत कोरोनाबाधित रु ग्ण आढळू आला होता. मात्र, त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने दिवावासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच महापालिकेकडून दिवा शहरातील अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यासाठी दुपारी १ ते ४ वाजेपर्यंतची वेळ ठरवून देण्यात आली आहे. मात्र, वेळ ठरवून देतांना पालिका प्रशासनाकडून दिव्यात रस्त्यावर होणाऱ्या गर्दीचे नियोजनच करण्यात आले नसल्यामुळे दिव्यातील रस्त्यावर भाजी, दूध आणि अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या गर्दीचे नियोजन व त्यावर नियंत्रण ठेवण्याची विनंती सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केले. अन्यथा दिव्यात भयाण स्थिती निर्माण होण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या