शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वर्षभरानंतर आदिवासींना मिळाली रोहयोची मजुरी

By admin | Updated: October 5, 2015 00:22 IST

तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची

मोखाडा : तालुक्यातील टाकपाडा या गावातील ‘आदिवासी मजूर अडकले आॅनलाइन प्रक्रि येत’ या मथळ्याखालील बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने तिची दखल घेऊन ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा केले आहेत. तालुका कृषी कार्यालयाकडून आदिवासी शेतकऱ्यांनी वृक्षलागवड करावी, यासाठी टाकपाडा गावातील ७ आदिवासी शेतकऱ्यांना ६ सप्टेंबर २०१५ रोजी प्रत्येकी ५०० सागवान झाडांची रोपे याप्रमाणे ३५०० हजार रोपे देण्यात आली होती. त्यामुळे या सागवान रोपांची लागवड करण्यासाठी मनरेगा योजनेंतर्गत ३३ मजुरांना कामावर घेण्यात आले व या मजुरांनी २० दिवस काम करून सागवानच्या रोपांची लागवड करूनही जवळपास वर्षभराचा कालावधी उलटल्यानंतरही मजुरांना कामाचा मोबदला मिळालेला नव्हता. यामुळे रोजगार हमी योजनेच्या मागेल त्याला काम व १५ दिवसांत दाम, या नियमाचे उल्लंघन होऊन आदिवासी मजुरांवर उपासमारीची वेळ आली होती.याबाबत, कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता संबंधित कामाचे मस्टर तहसील कार्यालयाकडे पाठवले असल्याचे उत्तर मिळाले. त्यावर, तहसील कार्यालयातील मनरेगा विभागात विचारणा केली असता २ डिसेंबर २०१४ रोजी ही मजूरी पोस्टात आॅनलाइन जमा झाल्याची माहिती मिळाली. मात्र, पोस्ट कार्यालय, मोखाडा येथे विचारणा केली असता आॅनलाइन मजूरी जमा न झाल्याचे समजले. तसेच यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करावा लागेल, असे पोस्ट कार्यालयाकडून सांगण्यात आले. या वेळकाढू व लालफितीच्या कारभाराविरोधात लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने अखेर प्रशासनाला जाग आली व मजूरी खात्यात जमा झाली. (वार्ताहर)