शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयांत ॲडव्हेंचर क्लब सुरु व्हावा : उमेश झिरपे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 13, 2024 18:06 IST

आपल्या महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ॲडव्हेंचर क्लब महाविद्यालयांत सुरू व्हावे अशी माहिती गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी दिली. 

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गिर्यारोहण हा असा वेगळा खेळ आहे जिथे स्पर्धा नाही, इथे फक्त निसर्गाशी कृतज्ञ असतो. या विस्तारलेल्या क्षेत्राचे साहसी पर्यटनात रुपांतर झाले ही चांगली गोष्ट आहे. हल्ली पावसाळ्यात भटकंती करताना विशेषत: धबधब्यांवर जातना खूप चुकीच्या गोष्टी घडत असतात. परंतू आपल्या महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. ॲडव्हेंचर क्लब महाविद्यालयांत सुरू व्हावे अशी माहिती गिरीप्रेमीचे संचालक उमेश झिरपे यांनी दिली. 

जिज्ञासा ट्रस्ट आणि सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एव्हरेस्ट सहित २८ हजार फुटांवरील आठ उत्तुंग शिखर व्हीआर यशस्वी मोहीम संपन्न करणारण्याचा विश्व विक्रम करणाऱ्या पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेचे बहाददूर गिर्यारोहकांनी विद्यार्थ्यांशी शनिवारी सतिशप्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथील सभागृहात संवाद साधला. झिरपे म्हणाले की, गिर्यारोहणामुळे माणसाचे आयुष्य बदलते. कष्ट करुन त्या डोंगरावर पोहोचल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करु शकत नाही पण मी हे करु शकलो हा आत्मविश्वास तुमच्यात येतो. प्रत्येकाने साहस करावा त्यामुळे शरीर तर बळकट होते पण मानसीक स्वास्थ्य देखील सुदृढ होते. गिर्यारोहण हा विषय अभ्यासक्रमात यावा हा ऊर्जादायी क्रीडाप्रकार आहे. साहस करा त्यातून तुम्हाला आयुष्यात जे साध्य करायचे ते करता येईल असे देखील ते म्हणाले.

जिज्ञासा ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र दिघे म्हणाले की, शिऱखरावर चढाई करताना त्याचा अभ्यास, योग्य नियोजन करावे लागते. गिर्यारोहणातून पाय जमिनीवर व नजर शिखरावर असावी हे शिकायला मिळते. य्र्यारोहण हा क्रिडी प्रकार नव्हे तर कला, वाणिज्य आणि विज्ञान देखील आहे. गिर्यारोहणात दोन टीम असतात एक म्हणजे गिर्यारोहक आणि दुसरा म्हणजे निसर्ग. इथे अम्पायर आणि प्रेक्षक देखील निसर्गच असतो. ८० टक्के अपघात हे निष्काळजीपणामुळे होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला ज्ञानसाधना महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान, मीरा कोर्डे, प्रा. मंजिरी गोंधळेकर, गिर्यारोहक निकुंज शहा, विवेक शिवडे, प्रसाद जोशी, आशिष माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरुणा केंद्रे यांनी केले. 

टॅग्स :thaneठाणेcollegeमहाविद्यालय