शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 19:32 IST

सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार

- शाम धुमाळ

कसारा :इगतपुरी तालुक्यातील भावली ,चिंचले,आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या  गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव  भूमाफियांवर व दलाला वर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारीं भांडत आहेत परंतु त्या पीडित शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याने आज इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय मिळावा फसवणूक करून धंन धांडगे व दलालांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समज कंटकां वर कारवाई व्हावी यासाठी. आज या आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला असून हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचले आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेत जमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा जी घरे दादागिरी करून तोडली त्यांची भरपाई द्यावी यासह विविध मागणीसाठी हा आदिवासी शेतकऱ्यांचा  मोर्चा पायी मुंबई च्या दिशेने निघाले आहे .या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे.

 सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार असून शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शासनाचा निषेध नोंदवत हा मोर्चा कसारा च्या पुढे निघाला आहे.मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहेत तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चे करां नी स्पष्ठ केले.

2011 पासून आम्ही इगतपुरी तहसीलदार,जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे न्याय मागत आहोत आमच्या कडील सर्व दस्तावेज आम्ही प्रशासनास दिले,आमचे जबाब नोंदवले तरी देखील प्रशासनाने अध्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही उलट ज्यांनी आमच्या जागा लाटल्या त्यांनी आम्हाला गुंडाकरवी मारहान केली म्हणून आम्ही सर्व आदिवासी  मंत्रालया वर मोर्चा घेऊन निघालो असून आम्ही आत्मदाहन करणार आहोत.- बेबीताई हिलम, पीडित शेतकरी