शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

इगतपुरीतील आदिवासी शेतकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा; न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2023 19:32 IST

सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार

- शाम धुमाळ

कसारा :इगतपुरी तालुक्यातील भावली ,चिंचले,आवळखेड सह काही आदिवासी गावातील शेतजमिनी काही दलालांनी विक्री करून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतजमीन बेकायदेशीर बळकावल्या  गेल्या 2011 पासून इगतपुरी तालुक्यातील पीडित आदिवासी शेतकरी बांधव  भूमाफियांवर व दलाला वर कारवाई व्हावी यासाठी शासन दरबारीं भांडत आहेत परंतु त्या पीडित शेतकर्यांना न्याय मिळत नसल्याने आज इगतपुरी तालुक्यातील शेकडो आदिवासी शेतकरी आपल्याला न्याय मिळावा फसवणूक करून धंन धांडगे व दलालांनी लाटलेल्या जमिनी परत मिळाव्यात व फसवणूक करणाऱ्या समज कंटकां वर कारवाई व्हावी यासाठी. आज या आदिवासी शेतकऱ्यांचा पायी मोर्चा मुंबई च्या दिशेने निघाला असून हा मोर्चा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात पोहोचले आहे.

बेकायदेशीर बळकावलेल्या आदिवासींच्या शेत जमीन परत द्या व भूमाफियांवर गुन्हे दाखल करा जी घरे दादागिरी करून तोडली त्यांची भरपाई द्यावी यासह विविध मागणीसाठी हा आदिवासी शेतकऱ्यांचा  मोर्चा पायी मुंबई च्या दिशेने निघाले आहे .या मोर्चात शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी झाले असून महिला व वृद्धांचा सहभाग जास्त प्रमाणात आहे.

 सलग पायी निघालेला मोर्चा कसारा घाटा च्या पुढे आला असून पायी निघालेला शेतकऱ्यांचा हा लॉन्ग मार्च थेट मुबंईत जाणार असून शासन स्तरावर कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शासनाचा निषेध नोंदवत हा मोर्चा कसारा च्या पुढे निघाला आहे.मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा स्थिरवणार असून मंत्र्यांना निवेदन देऊन आझाद मैदानात काही शेतकरी उपोषण करणार आहेत तर काही शेतकरी आत्मदहन करणार असल्याचे मोर्चे करां नी स्पष्ठ केले.

2011 पासून आम्ही इगतपुरी तहसीलदार,जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कडे न्याय मागत आहोत आमच्या कडील सर्व दस्तावेज आम्ही प्रशासनास दिले,आमचे जबाब नोंदवले तरी देखील प्रशासनाने अध्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही केली नाही उलट ज्यांनी आमच्या जागा लाटल्या त्यांनी आम्हाला गुंडाकरवी मारहान केली म्हणून आम्ही सर्व आदिवासी  मंत्रालया वर मोर्चा घेऊन निघालो असून आम्ही आत्मदाहन करणार आहोत.- बेबीताई हिलम, पीडित शेतकरी