शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:04 IST

मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत.

बदलापूर : मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत. दुबार मतदार आणि काही बोगस मतदारांचा आकडा पाहिल्यास सरासरी २५ हजाराहून अधिक आहे. या मतदारांना मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रीया लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता मतदारयादी ही आधार कार्डसोबत जोडण्याची मागणी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी केलीआहे.मुरबाड मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. मतदारसंघातील एका व्यक्तीचे नाव शोधल्यावर त्या व्यक्तीचे त्याच मतदारसंघात इतरत्रही नाव सापडत आहेत. काही नावे असे आहेत की त्यांची याच मतदारसंघात तीन ते चार ठिकाणी नावे आहेत.बाहेरील मतदारांचीही नावे मुरबाड मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. हे बोगस मतदार आणि दुबार नावे असलेल्या मतदारांना वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदारयादीतील घोळ हा वाढत असून या मतदारयादीतील घोळ कमी करण्यासाठी मतदारयादी थेट आधारकार्डाशी जोडण्याची मागणी दामले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाचे काम सुरू असले तरी मतदारांना आधार सोबतत जोडणे सक्तीचे करण्याची गरज आहे. यामुळे बोगस मतदान होणार नाही असे ते म्हणाले. मतदारयादीमध्ये फोटो बंधनकारक केल्यावर ९० टक्के फोटोचे काम झालेले आहे.