शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

उल्हासनगरातील रस्ता कोंडी करणाऱ्यावर कारवाई; २ तासात ४८ हजाराची दंडात्मक वसुली

By सदानंद नाईक | Updated: May 19, 2023 15:17 IST

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या शांतीनगर वेलकम गेट ते महापालिका कल्याण अंबरनाथ रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी धडक कारवाई केली. विभागाच्या २ तासाच्या कारवाईत ४८ हजाराचा दंड वसूल केला असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, पोलीस कर्मचारी यांनी गुरवारी दुपारी बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनावर संयुक्त कारवाई केली. त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 

महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर रस्त्यावर असेच वाहने बेकायदा पार्किंग केलेली असल्यास पुन्हा कारवाईचे संकेत दिले. व्यापारी दुकाना समोरील पदपथावर लोखंडी जाळी तसेच दुकानातील साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना जाण्यास अडथळा निर्माण झाला. काही व्यापारी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने विक्रीस ठेवत असल्याने, अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या गाडी खाली केरकचरा साठून स्वच्छतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकली आहे. अश्यावर कारवाई होणार असल्याचे अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर