शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उल्हासनगरातील रस्ता कोंडी करणाऱ्यावर कारवाई; २ तासात ४८ हजाराची दंडात्मक वसुली

By सदानंद नाईक | Updated: May 19, 2023 15:17 IST

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उल्हासनगर : शहरातील कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्याच्या शांतीनगर वेलकम गेट ते महापालिका कल्याण अंबरनाथ रस्त्यावर बेकायदा वाहन पार्किंग करणाऱ्या विरोधात महापालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने गुरवारी धडक कारवाई केली. विभागाच्या २ तासाच्या कारवाईत ४८ हजाराचा दंड वसूल केला असून कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. 

उल्हासनगराच्या मधोमध जाणाऱ्या कल्याण ते अंबरनाथ मुख्य रस्त्यावर बेकायदा रस्त्यावर गाडी पार्किंग केली जात असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे प्रमुख व सहायक आयुक्त गणेश शिंपी, प्रभाग अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, दत्तात्रय जाधव, जेठानंद करमचंदानी यासह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके, पोलीस कर्मचारी यांनी गुरवारी दुपारी बेकायदेशीर रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनावर संयुक्त कारवाई केली. त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 

महापालिकेच्या या धडक कारवाईनंतर रस्त्यावर असेच वाहने बेकायदा पार्किंग केलेली असल्यास पुन्हा कारवाईचे संकेत दिले. व्यापारी दुकाना समोरील पदपथावर लोखंडी जाळी तसेच दुकानातील साहित्य ठेवत असल्याने, नागरिकांना जाण्यास अडथळा निर्माण झाला. काही व्यापारी रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने विक्रीस ठेवत असल्याने, अनेक दिवसांपासून उभ्या असलेल्या गाडी खाली केरकचरा साठून स्वच्छतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकली आहे. अश्यावर कारवाई होणार असल्याचे अतिरिक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर