शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

अकरावर्षीय समर्थ सापडला मुंबईत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:55 IST

आई रागावल्याचा राग मनात धरून अवघ्या अकरावर्षीय अककलकोटच्या समर्थने घर सोडण्याचा निर्णय घेत मुंबई गाठली. मुंबईत भटकत असताना, त्याला चाइल्ड लाइन या सामाजिक

पंकज रोडेकरठाणे : आई रागावल्याचा राग मनात धरून अवघ्या अकरावर्षीय अककलकोटच्या समर्थने घर सोडण्याचा निर्णय घेत मुंबई गाठली. मुंबईत भटकत असताना, त्याला चाइल्ड लाइन या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडून बालगृहात दाखल केले. तेथे काही दिवस काढल्यानंतर, आता तो ठाणे शहर पोलिसांच्या चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या मदतीने स्वगृही परतला आहे.अपहरण झालेली मुले मुली तसेच बालगृहात दाखल असलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ठाणे शहर पोलीस दलातील प्रशासन विभागाचे सहा. पोलीस आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या सहायक पोलीस निरीक्षक प्रीती चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक यशवंत सोनावणे यांच्या पथक ातील पोलीस हवालदार प्रतिमा मनोरे आणि पोलीस नाईक रोहिणी सावंत, कैलास जोशी ही मंडळी मानखुर्द बालगृहात गेले होते. तेथील इतर मुलांची चौकशी करत असताना समर्थ याच्याकडेही त्याच्या आईवडिलांची विचारपूस केली. सुरुवातीला तो काही बोलण्यास तयार नव्हता. पण, पथकाने त्याचा विश्वास संपादन केल्यावर त्याने आपण, अक्कलकोट रहिवासी असल्याचे सांगितले. वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून आई नानणी गावात घरकाम करते. ती रागवायची म्हणून समर्थ अक्कलकोटवरून सोलापूर रेल्वे स्थानकात आला. तेथून गाडीत बसून थेट मुंबई गाठली. मुंबईत फिरत असताना मुलांसाठी काम करणाºया संस्थेच्या पदाधिकाºयांनी पकडून त्याला मानखुर्द बालगृहात आणले. तेव्हापासून तो बालगृहात १० ते १५ दिवस वास्तव्यास होता. दरम्यान, येथील पदाधिकाºयांनी त्यांची विचारपूस केल्यावर तो कोणाशीही बोलत नव्हता, असे पोलीस म्हणाले.