शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कचरा वर्गीकरण केल्यास आधारवाडी; डंपिंगला आग लागणारच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 16:51 IST

आधारवाडीत कचऱ्याचा डोंगर हा दुर्गाडी किल्यापेक्षा मोठा झाला आहे.

कल्याण- आधारवाडी डंपिंगला काल मोठी आग लागली. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास कचरा डंपिंगवर जाणार नाही. आग लागणारच नाही याकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे.

आधारवाडीत कचऱ्याचा डोंगर हा दुर्गाडी किल्यापेक्षा मोठा झाला आहे. त्याठिकाणी कच:यात उन्हाच्या तडाख्यामुळे मिथेन वायू तयार होऊन आपोआप कच:याला आग लागते. लॉकडाऊन ही कचरा वर्गीकरणाची संधी समजून कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने सक्ती केली आहे. वेंगूर्ला नगरपरिषदेत कचरा प्रक्रियेचा पॅटर्न यशस्वी करुन डंपिंग मुक्त करणारे अधिकारी रामदास कोकरे हे महापालिकच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आहेत.

महापालिकेने बायोगॅस प्रकल्प व प्लास्टीक पासून इंधन तयार करण्याचे  प्रकल्प कार्यान्वीत केले आहे. या प्रकल्पाना पुरेसा कचरा मिळत नाही. कचरा वर्गीकर झाल्यास हे प्रकल्प योग्य प्रकारे चालतील. कचरा प्रकल्प प्रभागात नको, प्रकल्पांना विरोध केला जातो. न्यायालयाकडून प्रकल्प पूर्णत्वात येत नसल्याने ताशेरे ओढले जातात. प्रकल्प उभे न राहिल्याने आधारवाडी बंद होत नाही. कचरा वर्गीकरण करण्यास सांगितले तर लॉकडाऊनमध्ये डस्टबीन नाही.

कामगर येत नाही. वेळ नाही अशी कारणो नागरीकांकडून दिली जातात. ही कारणो देणारे लोकच कचरा उचलला गेला नाही तर प्रशासनाच्या नावाने शंख वाजवितात. कोरोनामुक्तीसाठी सगळे लोक एकवटले आहे. त्याचप्रमाणो शहर कचरा मुक्त व डंपिंगमुक्त करण्यासाठी एकत्रित यावे. महापालिकेस सहकार्य करावे. कचरा वर्गीकरण झाल्यास डंपिंगवर कचरा जाणार नाही. डंपिंगला आग लागणारच नाही, याकडे उप अभियंता मिलिंद गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.

कचरा वर्गीकरणाच्या सक्तीची ही वेळ नाही..

महापालिका हद्दीत कचरा वर्गीकरणाची सक्ती केल्याने कचरा कुंडय़ा हटविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. कचरा वर्गीकरण करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सक्ती करण्याची ही वेळ नाही असा याकडे शिवसेना नगरसेवक सचिन बासरे यांनी लक्ष वेधले आहे. महापालिका नागरीकांकडून 72 टक्के कर गोळा करते. नागरीकांना कचरा वर्गीकरणासाठी डस्टबीन पुरवित नाहीत. आहे त्या कुंडय़ा काढून घेते. कोरोनाच्या काळात ही सक्ती करणो योग्य नाही. तसेच वेंगूर्ला डंपिंगमुक्त झाले. त्याठिकाणची लोकसंख्या व कच:याचे प्रमाण व कल्याण डोंबिवलीतील लोकसंख्या कच:याचे प्रमाण यात फरक आहे.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे