शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अंबरनाथ तालुक्यात उन्हाळी पिकनिक ठरते जीवघेणे

By पंकज पाटील | Updated: May 10, 2024 20:55 IST

दोघांचा धरणपत्रात बुडून मृत्यू.

अंबरनाथ: उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी धरण पात्रात येत आहे. अंबरनाथच्या चिखलोली धरणात उल्हासनगरच्या तरुणाचा तर जीआयपी टॅंक धरणात कल्याणच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी घडला.

उल्हासनगर येथे राहणारा रोहित कामसिंग (17) हा आपल्या मित्रांसह पिकनिकसाठी अंबरनाथच्या चिखलोली धरण पात्रात आला होता. तो आपला मित्रांसह पोहण्यासाठी धरणात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. त्याला त्याच्या मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी रोहित याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा मृतदेह न सापडल्याने आज पुन्हा सकाळी शोध मोहीम राबवण्यात आली आणि सकाळी त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर गुरुवारी कल्याणच्या काटेमानेवली परिसरात राहणारा केतन ठाकूर हा देखील जीआयपी टॅंक परिसरात आला होता. त्याला देखील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यात अंबरनाथ तालुक्यातील बारवी नदीपत्रात बुडून तिघा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेच पुन्हा दोघा तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याने उन्हाळी पिकनिक किती जीव घेणे ठरू लागली आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ