शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

संविधान बदलाची फक्त अफवा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं विरोधकांना उत्तर

By सदानंद नाईक | Updated: January 21, 2023 20:03 IST

जनसंपर्क कार्यालयाचे आठवलेच्या हस्ते उदघाटन, मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावू नका असं आठवले म्हणाले.

उल्हासनगर : मोदीच्या सत्तेत संविधान बदली होणार असल्याच्या अफवा असून तसा कोणी प्रयत्न करणार नाही. असे वक्तव्य जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी रात्री केले. यावेळी रिपाइंचे कार्यक्रते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते. 

उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या प्रसिध्द उद्योजक व पद्मश्री कल्पनाताई सरोज यांचे सहभागी डॉ मन्नान गोरे यांचे ७ जानेवारी रोजी दुखद निधन झाले. त्या निमित्ताने रिपाइं आठवले गटाने शहरातील टाऊन हॉल येथे श्रध्दांजली सभेचे आयोजन केले होते. या श्रध्दांजली सभेला केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे श्रध्दांजली वाहन्यासाठी आले होते. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर कॅम्प नं-३, सम्राट अशोकनगर मधील पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन रामदास आठवले यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री झाले. यावेळी त्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून संविधान बदलण्याची अफवा असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींच्या सत्तेत संविधान बदलणार नाही, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. तसेच सर्वानी निळ्या झेंड्या खालीच राहिल पाहिजे, इकडे तिकडे जावु नका. असा सल्ला उपस्थितीत कार्यकर्त्याना दिला. यावेळी सम्राट अशोकनगर वार्डच्या अध्यक्ष पदी निलेश ढोके यांची नियुक्तीची घोषणा आठवले यांनी केली. कार्यक्रमाला पक्षाचे गौतम सोनवणे, शहरजिल्हाध्यक्ष माजी उपमहापौर भगवान भालेराव, भारतीय दलित पॅंथरचे प्रथम नगरसेवक महादेव सोनवणे, गौतम ढोके आदीजन उपस्थित होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले