शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

उल्हासनगरात कुत्रीने घेतला ९ ते १० जणांना चावा

By सदानंद नाईक | Updated: February 17, 2024 19:00 IST

कुत्रीला श्वान पथकाने पकडून नेल्याने, नागरिकांनी टाकला सुटकेचा निःश्वास

उल्हासनगर : कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात एका कुत्रीने शनिवारी काही तासात ९ ते १० जनाला चावा घेऊन जखमी केले. याबाबतची माहिती समाजसेविका रमाबाई भालेराव यांनी महापालिका श्वान पथकाला दिल्यावर, पथकाने येऊन कुत्रीला पकडून नेले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील सुभाष टेकडी सिद्धार्थ हौसिंग सोसायटी परिसरात एका कुत्रीने चक्क परिसरातील ९ ते १० लोकांना चावा घेत जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. भारतीय मानवाधिकार परिषदचे अभिजीत चंदनशिव व समाजसेविका रमाबाई भालेराव यांनी उल्हासनगर महापालिका श्वान पथकाला याबाबत माहिती दिल्यावर, पथकाने शनिवारी दुपारी सापळा रचून कुत्रीला पकडून नेले. कुत्रीला पकडल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र कुत्रीला पकडून नेल्यावर, तीच्या लहान पिल्लाचे काय होणार? असा प्रश्नही पडला आहे. प्राणी मित्रांनी कुत्रीच्या पिल्लाची देखभाल करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :dogकुत्रा