शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

पालघरात ७१ कोटीचे पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 02:21 IST

खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते.

ठाणे : खरीप हंगामासाठी ठाणे व पालघरच्या शेतकऱ्यांना यंदा १८० कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (टीडीसीसी) निश्चित केले होते. आतापर्यंत या दोन्ही जिल्ह्यांतील ३२ हजार ६३ शेतकºयांना १६० कोटी १२ लाख ३९ हजार रुपयांचे पीक कर्जवाटप झाले आहे. या शेतकºयांनी त्यांच्या २९ हजार ७८३.०५ हेक्टर शेतीवरील पिकांसाठी हे अल्पमुदतीचे कर्ज घेतले आहे. नऊ दिवसांच्या शेतकरी मेळाव्याद्वारे बहुतांशी शेतकºयांना पीक कर्ज देण्यात आले.आतापर्यंत पीक कर्ज घेतलेल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील १९ हजार ६८५ शेतकºयांनी १६ हजार ६७३.९५ हेक्टर शेतावरील पिकांवर ८९ कोटी सात लाख ४६ हजारांचे पीक कर्ज घेतले. यामध्ये नियमित कर्ज भरणाºया ११ हजार ४९३ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांनी ५२ कोटी ९६ लाखांच्या कर्जाचा लाभ घेतला. या शेतकºयांना टीडीसीसी बँकेने त्यांच्या नऊ हजार ६५६.१५ हेक्टरवरील पिकांवर कर्ज दिले आहे. कर्जमाफी झालेले, कर्ज सवलत दिलेले आणि प्रोत्साहनपर कर्जलाभ मिळवलेल्यांमध्ये आठ हजार १९२ शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना ३६ कोटी ११ लाखांचा कर्जलाभ झाला आहे.या पीक कर्जाचा सर्वाधिक शेतकºयांना लाभ घेता यावा, यासाठी टीडीसीसी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील व उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्या शिष्टमंडळाने ठाणे, पालघर जिल्ह्यांत नऊ दिवस शेतकरी मेळावे घेऊन जागृती केली. या कालावधीत त्यांनी ठाणे जिल्ह्यात ४५ कोटी ८५ लाख कर्जवाटप केल्याचे आढळून आले. सुमारे साडेतीन हजार शेतकºयांना या नऊ दिवसांच्या मेळाव्यादरम्यान पीक कर्जाचा लाभ दिल्याचे निदर्शनास आले. पालघर जिल्ह्यात मेळाव्यापूर्वी सुमारे आठ हजार ३१७ शेतकºयांना ५३ कोटी ६१ लाखांचे कर्जवाटप केले होते.यामध्ये नियमित कर्ज भरणारे सात हजार ३३४ शेतकरी असून त्यांना ४२ कोटी १७ लाखांच्या पीक कर्जाचा लाभ झाला.>६७ लाखांची इतर कर्जेठाणे जिल्ह्यात वाटप केलेल्या ८९ कोटींप्रमाणेच पालघर जिल्ह्यात आतापर्यंत ७१ कोटी चार लाख रुपये पीक कर्ज १२ हजार ३७८ शेतकºयांना वाटप केले आहे. याशिवाय, ८८ शेतकºयांना ६७ लाख ९४ हजारांची कर्ज सवलत दिल्याचे टीडीसीसी बँकेने स्पष्ट केले.