शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

जिल्ह्यात सरकारी जमिनीवर ६९२३४ अतिक्रमणे

By admin | Updated: November 4, 2015 22:59 IST

जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक नसून या बांधकामांचे प्रमाण वाढतेच आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये १९९५ पूर्वीची, त्यानंतर २००० पर्यंतची आणि २००१ नंतरच्या अशा ६९ हजार २३४ अतिक्रमणांची नोंद आढळली आहे. ही बांधकामे वेळीच हटवण्याऐवजी नोटीसा दिलेल्या अतिक्रमणधारकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन मालकी मिळविली, तर काहींनी कारवाईवर स्थगिती मिळविली आहे. नोव्हेंबर २०१३ पर्यंतच्या कारवाईनंतर प्रशासनाने त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा आलेख वाढलेलाच दिसतोय. यानंतरही सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे अपील केलेले आहे. यावरून काही अतिक्रमणाची प्रकरणे अंशत: पात्र, काहीना अपात्र ठरवण्याची कारवाई २०१३ पर्यंत झाली. मात्र त्यानंतर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे उघडकीस येते आहे.प्रशासनाने ठरविली १९,२७९ बांधकामे अपात्रजिल्ह्यातील २००१ पर्यंतच्या या अतिक्रमणामध्ये ठाण्यातील ३५४८६ बांधकामांसह कल्याणची ८७०५, भिवंडी -११८५५, शहापूर - ८७६, अंबरनाथ- १२३१२ अतिक्रमित बांधकामांचा समावेश आहे. या ६९२३४ अतिक्रमण केलेल्या बांधकामांपैकी ४९९५५ बांधकामे पात्र तर १९२७९ बांधकामे जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरविले ठरविली आहेत.