शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

जिल्ह्यात सरकारी जमिनीवर ६९२३४ अतिक्रमणे

By admin | Updated: November 4, 2015 22:59 IST

जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही

- सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील सरकारी जमिनीवर ६९ हजार २३४ ठिकाणी विविध स्वरूपाची अतिक्रमणे झाली आहेत. त्यावर तीन वर्षापूर्वी केवळ कागदी कारवाई करणारे जिल्हा प्रशासन आजही त्याकडे दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे त्यांना शासकीय यंत्रणेचा धाक नसून या बांधकामांचे प्रमाण वाढतेच आहे.जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये १९९५ पूर्वीची, त्यानंतर २००० पर्यंतची आणि २००१ नंतरच्या अशा ६९ हजार २३४ अतिक्रमणांची नोंद आढळली आहे. ही बांधकामे वेळीच हटवण्याऐवजी नोटीसा दिलेल्या अतिक्रमणधारकांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन मालकी मिळविली, तर काहींनी कारवाईवर स्थगिती मिळविली आहे. नोव्हेंबर २०१३ पर्यंतच्या कारवाईनंतर प्रशासनाने त्याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा आलेख वाढलेलाच दिसतोय. यानंतरही सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात प्रशासनाकडे अपील केलेले आहे. यावरून काही अतिक्रमणाची प्रकरणे अंशत: पात्र, काहीना अपात्र ठरवण्याची कारवाई २०१३ पर्यंत झाली. मात्र त्यानंतर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचे उघडकीस येते आहे.प्रशासनाने ठरविली १९,२७९ बांधकामे अपात्रजिल्ह्यातील २००१ पर्यंतच्या या अतिक्रमणामध्ये ठाण्यातील ३५४८६ बांधकामांसह कल्याणची ८७०५, भिवंडी -११८५५, शहापूर - ८७६, अंबरनाथ- १२३१२ अतिक्रमित बांधकामांचा समावेश आहे. या ६९२३४ अतिक्रमण केलेल्या बांधकामांपैकी ४९९५५ बांधकामे पात्र तर १९२७९ बांधकामे जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरविले ठरविली आहेत.