शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...तर ५०० कोटींची मालमत्ता होऊ शकते जप्त

By admin | Updated: January 11, 2017 04:59 IST

अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या

ठाणे : अंबरनाथ येथील मोरीवली गावातील चिखलोली एमआयडीसीमधील सेंटॉर फार्मास्युटीकल प्रा. लि. या कंपनीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने आतापर्यंत १९ कोटींचे अमलीपदार्थ हस्तगत केले असून, बुधवारी कंपनीतील आणखी ११५ टन अमलीपदार्थांसह रसायनाची तपासणी केली जाणार आहे. जर यात अनियमितता आढळल्यास ही सुमारे ५०० कोटींची मालमत्ता जप्त करून कंपनीही सील केली जाऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. अंबरनाथच्या या कंपनीतून १८ कोटी ८५ लाखांचा ७५४ किलो अल्प्राझोलम हा अमलीपदार्थ हस्तगत केला आहे. त्याआधी ठाण्यात विक्रीसाठी आलेल्या दोघांकडून १५ लाखांचा ६ किलोचा ऐवज ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने हस्तगत केला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मदतीने कंपनीतील रसायन आणि अमलीपदार्थ तपासणीची व्यापक मोहीम राबविली जाणार आहे. कंपनीतील गोदामे सील केली असून, मालाच्या वैधतेची तपासणी केली जात असल्याचे सहायक  पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)