शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

ग्रामीण भागासाठी ३६८ कोटींचा निधी

By admin | Updated: April 1, 2017 05:24 IST

कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण

बिर्लागेट : कल्याण तालुका शहरी व ग्रामीण असा विभागला गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. परंतु, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सुमारे ३६८ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, पाणी, आरोग्य आदी विषय मार्गी लागतील. महसुली गावांत यापुढे स्मशानभूमींच्या शेड पत्र्यांऐवजी स्लॅबच्या असतील. त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. कल्याण पंचायत समितीची आमसभा नुकतीच गोवेली येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर, वन विभागाचे एस.एस. खेडेकर, पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे आदी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कथोरे म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच गोवेली येथे आमसभा होत आहे. कल्याण जिल्हा झाल्यानंतर गोवेली तालुका करणार आहे. त्यामुळेच येथे ही सभा घेतली आहे. आमसभेची सुरुवात शिक्षण विभागाच्या तक्रारीने झाली. म्हारळमधील डॉ. सोमनाथ पाटील यांनी एबीएल प्रोजेक्ट बंद आहे. त्यामुळे त्याची चौकशी करावी, अशी मागणी केली. मानिवलीचे अ‍ॅड. सुनील गायकर यांनी शालेय पोषण आहार योजनेचे बिल बचत गटांना मिळालेले नसल्याने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. मोस गावचे चिंतामण मगर यांनी शिक्षक वेळेवर येत नाहीत. शिक्षण विभागातील सावळा गोंधळ थांबवावा, अशी विनंती केली. (वार्ताहर)समृद्धीला विरोध नकोसरकारच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गाला विरोध करू नका. मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, असे या वेळी आमदार किसन कथोरे यांनी आमसभेत सांगितले. पुढे त्यांनी तहसील कार्यालय, पुरवठा विभागातील दलालांना प्रशासनाने आवर घालावा, अशी सूचनाही त्यांनी केली.