शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

वसई न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

By admin | Updated: October 27, 2015 00:04 IST

वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे

वसई : वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे. याप्रकरणी विधी तसेच न्याय विभाग मुंबई उच्च न्यायालयाच्या संपर्कात आहे.वसई न्यायालयामध्ये सुमारे १० हजार २५० दिवाणी, तर १५ हजार ८०० फौजदारी असे एकूण २६ हजार ५० दावे प्रलंबित आहेत. वारंवार पडणाऱ्या तारखांमुळे पक्षकार हैराण आहेत. तर, न्यायालयातील कामकाजाचा ताण न्यायाधीश, कर्मचारी तसेच वकील अशा तिघांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दररोज अधिकाधिक दावे दाखल होत असल्यामुळे आता या परिसरासाठी जलदगती न्यायालय स्थापन करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी यासंदर्भात विविध स्तरांवर पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी उच्च न्यायालयाचा अभिप्राय घेण्याकरिता पत्र पाठवल्याचे कळवले आहे.