शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

वसई न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

By admin | Updated: October 27, 2015 00:04 IST

वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे

वसई : वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे. याप्रकरणी विधी तसेच न्याय विभाग मुंबई उच्च न्यायालयाच्या संपर्कात आहे.वसई न्यायालयामध्ये सुमारे १० हजार २५० दिवाणी, तर १५ हजार ८०० फौजदारी असे एकूण २६ हजार ५० दावे प्रलंबित आहेत. वारंवार पडणाऱ्या तारखांमुळे पक्षकार हैराण आहेत. तर, न्यायालयातील कामकाजाचा ताण न्यायाधीश, कर्मचारी तसेच वकील अशा तिघांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दररोज अधिकाधिक दावे दाखल होत असल्यामुळे आता या परिसरासाठी जलदगती न्यायालय स्थापन करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी यासंदर्भात विविध स्तरांवर पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी उच्च न्यायालयाचा अभिप्राय घेण्याकरिता पत्र पाठवल्याचे कळवले आहे.