शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

२६ भागांंना भुस्खलनाचा धोका!

By admin | Updated: May 26, 2016 03:14 IST

मान्सूनच्या काळात कोणतीही जिवीत अथवा इतर प्रकारची हानी होऊ नये म्हणून ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार सर्व्हे करुन जमीन खचण्याची (भुस्खलनची) २६ ठिकाणे महापालिकेने

ठाणे : मान्सूनच्या काळात कोणतीही जिवीत अथवा इतर प्रकारची हानी होऊ नये म्हणून ठाणे महापालिका सतर्क झाली आहे. त्यानुसार सर्व्हे करुन जमीन खचण्याची (भुस्खलनची) २६ ठिकाणे महापालिकेने जाहीर केली आहेत. यानुसार या २६ भागातील रहिवाशांना नोटीसा बजावून पावसाळ्यापूर्वी घरे खाली करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मागील वर्षीदेखील पालिकेने येथील रहिवाशांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु, कारवाई झालीच नाही. आता पुन्हा नोटीसा बजावल्या आहेत. मात्र, यंदा कारवाई होणार का नाही, याबाबत मात्र महापालिका प्रशासनच साशंक आहे. दोन वर्षापूर्वी ३० जुलै रोजी माळीण येथे झालेल्या दुर्घटनेत सुमारे २०० जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर अशी घटना ठाण्यात घडू नये म्हणून पालिकेने अशा भागांचा मागील वर्षी सर्व्हे केला होता. दरम्यान यंदाही पालिकेने या भागातील हजारो रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. यामध्ये मुंब्रा, लोकमान्यनगर, इंदिरानगर, कळव्यातील आतकोनेश्वर नगर हे भाग तर हिटलिस्टवर आहेत. रायलादेवी प्रभाग समितीमधील १२, माजिवडा मानपाडा - ०२, कळवा - ०६, मुंब्रा ०५ आणि वर्तकनगर ०१ आदींचा या यादीत समावेश आहे. या सर्वच ठिकाणच्या रहिवाशांना आता सर्तकतेचे आदेश दिले आहेत.भुस्खलनाची संभाव्य ठिकाणे : संतोषनगर, पाटीलनगर, डक्ट लाईन, रेल्वे कॉलनी, एसटी उलाई शाळा, हणुमाननगर, शंकर मंदिर, इंदिरानगर टेकडी, रुपादेवी, भास्करनगर, पौंड पाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबा नगर, गावदेवी मंदिर (मुंब्रा), केनी नगर, कैलासनगर, आझादनगर, सैनिक नगर, डोंगरीपाडा, पातलीपाडा, कशेळीपाडा, गुरदेव आश्रम, उपवन.