शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक
2
दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच...
3
भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव...
4
सेल्फी काढायला बोलावलं, गाडीत ओढून चौघांनी मारहाण केली; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण
5
अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा
6
सावधान! सिगारेटपेक्षाही जास्त हानिकारक असू शकतो अगरबत्तीचा धूर; कॅन्सरचाही मोठा धोका
7
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
8
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
9
Deep Amavasya 2025: आज दिवसभरात १० मिनिटं तरी दीपपूजन कराच; पूर्ण वर्ष प्रकाशमान होईल!
10
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
11
गजकेसरी, गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी: ७ राशींची भरघोस भरभराट, चौफेर लाभच लाभ; शुभ वरदान काळ!
12
Stock Market Today: फ्लॅट ओपनिंगनंतर शेअर बाजार घसरला, Nifty २५,२०० च्या खाली; Tata Motors, Tata Consumer मध्ये तेजी
13
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
14
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
15
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
16
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
17
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
18
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
19
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
20
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन

मुरबाड तालुक्यातील १८ गावे तहानलेलीच, टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: April 26, 2017 23:53 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी मुरबाड तालुक्यात तब्बल १८० पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या

मुरबाड : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी मुरबाड तालुक्यात तब्बल १८० पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या. यासाठी करोडो रुपये खर्चही झाले. मात्र, तरीही येथील १८ गावांमध्ये पाण्याची समस्या भेडसावतेच आहे. दरम्यान, या टंचाईग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी पंचायत समितीने तीन टँकर सुरू केले असून यातून नऊ गावे आणि ३३ वाड्यापाड्यांना पुरवठा होतो आहे.शासनाने राबवलेल्या १८० पैकी किमान १० योजनादेखील कार्यान्वित न झाल्याने तालुक्यातील तुळई, तळेखल, देहरी, देशमुखपाडा, वेहरे, माजगाव, धारगाव, आगाशी, सासणे, तोंडली, म्हाडस, उचले, साकुर्ली, बाटलीचीवाडी, वाघाचीवाडी, गेटाचीवाडी, पाटगाव, मोहघर, गुमाळवाडी आणि शिळंद अशा १८ गावांत ३३ वाड्यापाड्यांत डिसेंबरपासूनच पाणीप्रश्न बिकट झाला आहे. पाटगाव परिसरात वर्षानुवर्षे भेडसावणारी पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टकडून आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र, तरीही येथील समस्या सुटत नसल्याने आदिवासींमध्ये संताप आहे. यावर उपाय म्हणून भूगर्भातील पाणी वर आणण्यासाठी सुमारे २०० फूट बोअरवेल गावागावांत खोदल्या. परंतु, भूगर्भातील पाण्याची पातळीदेखील घसरल्याने शासनाने २०० फूट खोल खोदलेल्या बोअरवेल कुचकामी ठरल्या आहेत. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)