शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

हरवलेली १५८२ मुले घरी परतली

By admin | Updated: December 14, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली. ‘आॅपरेशन स्माईल’ राबवून अशा हरवलेल्या १५८२ मुलांना पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. मात्र ५१ बालके गेली पाच वर्षे आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी महाराष्ट्रातील हरवलेल्या महिला व मुलांची माहिती संसदेत विचारली होती. त्यानुसार जिल्ह्यातील किती मुले हरवली व त्यापैकी किती जणांचा शोध लागला, अशी विचारणा लोकमतने पोलिसांकडे केली. त्यानुसार जुलैपर्यंत १६३९ बालके हरवल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’मधून उघड झाले. यातील १४०८ बालके पाच वर्षाच्या कालावधीत हरवली होती. त्यापैकी १३५७ बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. यातील ५१ बालकांच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘आॅपरेशन मुस्कान’ हा उपक्रम एक महिन्याच्या कालावधीसाठी ३१ जुलैपर्यंत हाती घेतला होता. त्याव्दारे २३५ मुले शोधून काढली. २३३ ठाणे, मुंबई परिसरातील होती. तर दोन मुले राज्याबाहेरील होती. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना स्वाधीन केले.