शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली १५८२ मुले घरी परतली

By admin | Updated: December 14, 2015 01:14 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली

सुरेश लोखंडे, ठाणेजिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मुले, महिला व पुरूष हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत १६३९ मुले हरवली. ‘आॅपरेशन स्माईल’ राबवून अशा हरवलेल्या १५८२ मुलांना पोलिसांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. मात्र ५१ बालके गेली पाच वर्षे आई-वडिलांच्या प्रतीक्षेत आहेत. ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी महाराष्ट्रातील हरवलेल्या महिला व मुलांची माहिती संसदेत विचारली होती. त्यानुसार जिल्ह्यातील किती मुले हरवली व त्यापैकी किती जणांचा शोध लागला, अशी विचारणा लोकमतने पोलिसांकडे केली. त्यानुसार जुलैपर्यंत १६३९ बालके हरवल्याचे ‘आॅपरेशन मुस्कान’मधून उघड झाले. यातील १४०८ बालके पाच वर्षाच्या कालावधीत हरवली होती. त्यापैकी १३५७ बालकांना आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन गवस यांनी सांगितले. यातील ५१ बालकांच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. ‘आॅपरेशन मुस्कान’ हा उपक्रम एक महिन्याच्या कालावधीसाठी ३१ जुलैपर्यंत हाती घेतला होता. त्याव्दारे २३५ मुले शोधून काढली. २३३ ठाणे, मुंबई परिसरातील होती. तर दोन मुले राज्याबाहेरील होती. त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना स्वाधीन केले.