शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

उल्हासनगर महापालिकेकडूुन अभययोजनेंतर्गत एका आठवड्यात १५ कोटीची वसुली, २०० कोटीचे टार्गेट गाठणार?

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 20:15 IST

Ulhasnagar Municipal Corporation: महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे. 

- सदानंद नाईक उल्हासनगर -  महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नागरिक व राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. योजनेचा पहिला टप्प्या २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान असून थकबाकीची एकत्रित रकम भरल्यास त्यावरील दंड व व्याज १०० टक्के माफ होणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च असून थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास ७५ टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. तर तिसरा टप्पा १३ ते १८ मार्च दरम्यान असून ५० टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. अभय योजनेच्या सातव्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली असून आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम व कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश काढले.

अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, उपायुक्त अजय साबळे आदिनी वसुली जोमाने करण्यासाठी बैठक घेऊन रणनीती आखली आहे. ३ मार्च पर्यंत मालमत्ता कर विभागाने एकूण वसुलीचा ९० कोटीचा टप्पा गाठला असून २०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर