शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

उल्हासनगर महापालिकेकडूुन अभययोजनेंतर्गत एका आठवड्यात १५ कोटीची वसुली, २०० कोटीचे टार्गेट गाठणार?

By सदानंद नाईक | Updated: March 3, 2025 20:15 IST

Ulhasnagar Municipal Corporation: महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे. 

- सदानंद नाईक उल्हासनगर -  महापालिकेने मालमत्ता कर विभागासाठी तीन टप्यात लागू केलेल्या अभययोजने अंतर्गत ७ व्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती उपायुक्त अजय साबळे यांनी दिली. कर वसुलीसाठी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम करून, कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश आयुक्तानी काढले आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी नागरिक व राजकीय नेत्यांच्या आग्रहाखातर मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना तीन टप्प्यात लागू केली. योजनेचा पहिला टप्प्या २४ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान असून थकबाकीची एकत्रित रकम भरल्यास त्यावरील दंड व व्याज १०० टक्के माफ होणार आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १२ मार्च असून थकबाकीची एकत्रित रक्कम भरल्यास ७५ टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. तर तिसरा टप्पा १३ ते १८ मार्च दरम्यान असून ५० टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. अभय योजनेच्या सातव्या दिवसी १५ कोटी पेक्षा जास्त वसुली झाली असून आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी सर्व विभाग प्रमुखांना ऐक तास अभय योजनेचे काम व कमीतकमी २० घरांना भेटी देण्याचे आदेश काढले.

अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, उपायुक्त अजय साबळे आदिनी वसुली जोमाने करण्यासाठी बैठक घेऊन रणनीती आखली आहे. ३ मार्च पर्यंत मालमत्ता कर विभागाने एकूण वसुलीचा ९० कोटीचा टप्पा गाठला असून २०० कोटीचे वसुली टार्गेट पूर्ण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर