शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

अपहरण करून ११ वर्षांच्या मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 06:00 IST

११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली.

उल्हासनगर : ११ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी उल्हासनगरात घडली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.मानेरेगावात गणेश आल्हाट कुटूंबासह राहतो. कॅम्प नं-५ येथील जीन्स कारखान्यात तो पत्नीसह कामाला आहे. त्यांचा ११ वर्षाचा मुलगा हर्ष शाळा सुटल्यावर जीन्स कारखान्यात येत असे. रविवारी तेथे आलेला हर्ष सायंकाळी घरी जाताना अचानक गायब झाला. मुलगा घरी गेला असेल, अशी समजूत काढून गणेश पत्नीसह घरी गेला. मात्र मुलगा घरी दिसला नाही. मुलाची शोधाशोध सुरू केली असता मुलगा जयजनता कॉलनीतील एका खोलीत रक्ताच्या थारोळयात सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.जाकीर अन्सारी यांच्या भाडयाच्या खोलीत हर्षचा मृतदेह होता. शेजारीच चाकू होता. अन्सारी यांच्यासोबत १२ ते १५ तरूण भाडयाने राहत असल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. के. खंदारे यांना मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता, सर्वच मुले गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. मुलाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.