शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

११ जिवंत बॉम्ब नष्ट

By admin | Updated: June 1, 2017 03:34 IST

सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी शीळफाटा येथील भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेतलेले भारतीय लष्कराच्या दारूगोळ्यातील ११ जिवंत

कुमार बडदे/ लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी शीळफाटा येथील भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेतलेले भारतीय लष्कराच्या दारूगोळ्यातील ११ जिवंत बॉम्ब बुधवारी ठाकूरपाडा परिसरातील दहिसर मोरी येथील निर्जन ठिकाणी नष्ट करण्यात आले. भारतीय लष्कराने वापरलेले, परंतु त्यानंतरही त्याच्यातील दारूगोळा शिल्लक असल्याने वापर शक्य असलेले तब्बल ५९ जिवंत बॉम्ब ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्र मांक १ ने २८ आॅक्टोबर २०१५ रोजी शीळफाटा परिसरातील एका भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेतले होते. तेव्हापासून सुरक्षित ठिकाणी ठेवलेल्या बॉम्बपैकी ११ बॉम्ब ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट क्रमांक १मधील पोलीस अधिकारी, शीळ-डायघर पोलीस ठाण्यातील अधिकारी तसेच बॉम्ब नष्ट करणारे पथक, एनएसजीचे पाच कमांडो यांनी संयुक्त कारवाई करून बुधवारी नष्ट केले. उर्वरित ४८ बॉम्ब गुरुवारी नष्ट करण्यात येणार असल्याची माहिती युनिट-१चे पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांनी ‘लोकमत’ला दिली. बॉम्ब नष्ट करताना अनुचित घटना घडल्यास त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक तसेच मुंब्रा अग्निशमन दलातील जवान घटनास्थळी तैनात करण्यात आले होते.