शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

मनसेतर्फे गणेशोत्सवात कोकणवासीयांकरिता १०० बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मनसे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणवासीयांना मदतीचा हात देणार आहे. गणेशोत्सवनिमित्त ठाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मनसे कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन कोकणवासीयांना मदतीचा हात देणार आहे. गणेशोत्सवनिमित्त ठाणे शहरातील कोकणवासीयांसाठी मनसे १०० मोफत बसगाड्या सोडणार आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी ठाणे शहरातील चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्यावर्षी मनसेने कोकणात ६४ बसगाड्या सोडल्या होत्या. यावर्षी चाकरमान्यांची कोकणाकडे लागलेली ओढ पाहता ठाणे ते सावंतवाडी यादरम्यान ७ सप्टेंबरपासून पुढील चार दिवस कोकणात १०० बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. या कोकणवासीयांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बससेवेचा प्रारंभ ठाणे महापालिकेच्या येथून रात्री ८.३० वाजता होणार आहे. एका बसमध्ये ५० प्रवाशांना बसता येणार आहे. मनसे मध्यवर्ती कार्यालयातून १० ऑगस्टपासून बुकिंगसाठी अर्ज दिले जाणार आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. प्रत्येकाला रेल्वेचे आरक्षण मिळत नाही आणि त्यांना खासगी गाडी करून जाणे या कोरोनाकाळात परवडणारे नाही. यासाठी यंदादेखील बसगाड्या सोडण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

...........

वाचली