शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

जिल्ह्यातील १० धरणे ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 15, 2016 01:29 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. भातसा धरणात ५९.४६ टक्के तर बारवी धरणात ४५.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० छोटी धरणे भरल्यामुळे त्यांच्या सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. गेल्या वर्षी तब्बल ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरपासून पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मेअखेरीस भातसातील पाणीसाठा १६ टक्के, तर बारवी धरणाचा साठा नऊ टक्के शिल्लक होता. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये आतापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भातसा व बारवीप्रमाणेच सर्वाधिक मोठे असलेल्या आंध्रा धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा तयार झाला, तर सूर्याच्या धामणीत ५५ टक्के, मोडकसागरमध्ये ५१.४२ टक्के आणि तानसात ५४.९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.