शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

जिल्ह्यातील १० धरणे ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 15, 2016 01:29 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. भातसा धरणात ५९.४६ टक्के तर बारवी धरणात ४५.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० छोटी धरणे भरल्यामुळे त्यांच्या सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. गेल्या वर्षी तब्बल ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरपासून पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मेअखेरीस भातसातील पाणीसाठा १६ टक्के, तर बारवी धरणाचा साठा नऊ टक्के शिल्लक होता. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये आतापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भातसा व बारवीप्रमाणेच सर्वाधिक मोठे असलेल्या आंध्रा धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा तयार झाला, तर सूर्याच्या धामणीत ५५ टक्के, मोडकसागरमध्ये ५१.४२ टक्के आणि तानसात ५४.९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.