शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जिल्ह्यातील १० धरणे ओव्हर फ्लो

By admin | Updated: July 15, 2016 01:29 IST

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे

ठाणे : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांसह धरण क्षेत्रात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे पाणीसमस्या दूर होण्याची दाट शक्यता आहे. भातसा धरणात ५९.४६ टक्के तर बारवी धरणात ४५.७१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. याशिवाय, जिल्ह्यातील १७ पैकी १० छोटी धरणे भरल्यामुळे त्यांच्या सांडव्याद्वारे पाणी वाहत आहे. गेल्या वर्षी तब्बल ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकही धरण भरले नव्हते. त्यामुळे नोव्हेंबरपासून पाणीकपातीला तोंड द्यावे लागले. मेअखेरीस भातसातील पाणीसाठा १६ टक्के, तर बारवी धरणाचा साठा नऊ टक्के शिल्लक होता. पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये आतापर्यंत मागील वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. भातसा व बारवीप्रमाणेच सर्वाधिक मोठे असलेल्या आंध्रा धरणामध्ये ५० टक्के पाणीसाठा तयार झाला, तर सूर्याच्या धामणीत ५५ टक्के, मोडकसागरमध्ये ५१.४२ टक्के आणि तानसात ५४.९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे.