शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

२५ वर्षांपासून बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:20 IST

१९९६ साली युती सरकारच्या काळात तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांनी ही योजना मंजूर करून घेतली. त्यानंतर योजनेची कामे सुरू ...

१९९६ साली युती सरकारच्या काळात तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांनी ही योजना मंजूर करून घेतली. त्यानंतर योजनेची कामे सुरू झाले. काही काम ही झाले. मात्र प्रत्यक्षात पाणी आले नव्हते. २०१४ साली आमदार सोपल मंत्री असताना या योजनेची चाचणी घेऊन तालुक्याच्या शिवारात पाणी आणले. मधल्या काळात योजनेला निधी मिळावा यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनीदेखील शासन दरबारी प्रयत्न केले. सध्यादेखील सुरू आहेत. दोन्ही नेते पाणी सोडण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.

बार्शीतील २२, माढ्यातील ५ गावांसाठी ही योजना

सीना-माढा जोडकालव्यात उजणीतून सोडण्यात आलेले पाणी रिधोरे येथील बंधाऱ्यात सोडून ते मोटारीद्वारे उपसा करून पाइपलाइनद्वारे उपळाई शिवारात आणले जाते. त्याठिकाणी डावा कॅनाल आणि उजवा कॅनालद्वारे बार्शी तालुक्यातील २२ आणि माढा तालुक्यातील पाच गावांना ते कॅनॉलद्वारे शेतीसाठी देणे अशी ही योजना आहे. यातील पहिल्या टप्प्यातील रिधाेरे व लक्ष्याचीवाडी येथील पंपहाउसचे काम पूर्ण झाले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून हे पाणी तालुक्यातील उपळाई, खांडवी, शेंद्री, नागोबाचीवाडी, बार्शी ग्रामीण या गावांना त्याचा फायदा होत आहे. आता हे पाणी बार्शीच्या जवळ आले आहे. अद्याप ही या योजनेचे ६० टक्के काम बाकी आहे.