शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

नव्याने मांडणी करावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST

आहे. १०२ वी घटना दुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ रोजी झाली, त्यात महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणाची दुसरी दुरूस्ती केली. या ...

आहे. १०२ वी घटना दुरुस्ती १४ ऑगस्ट २०१८ रोजी झाली, त्यात महाराष्ट्र

शासनाने मराठा आरक्षणाची दुसरी दुरूस्ती केली. या दुरूस्तीने राज्य शासनाचे

अधिकारच संपुष्टात आले आहेत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाचा

निर्णय असंविधानिक ठरवला. इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टक्क्यांपेक्षा

जास्त आरक्षण देता येणार नाही, याचा पुनरुच्चार केला आहे. त्याच खंडपीठासमोर

पुनर्विचार याचिका, दुरूस्ती पिटिशन दाखल करणे हा मार्ग खुले आहेत. केंद्र

सरकारने याबाबत संसदेत बहुमताने निर्णय घ्यायला हवा. हा निर्णयदेखील असंविधानिक ठरविला जाऊ शकतो. गायकवाड अहवालात आरक्षणाची विशेष निकड असल्याचे मांडता आले नाही. ही बाबही विचारात घेऊन तशी नव्याने मांडणी करावी लागेल. - ॲड. बापूसाहेब देशमुख, सोलापूर