शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वातावरण मोठ्या पावसाचं ... पाऊस मात्र अत्यल्पच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

माळशिरस तालुक्यात गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीसाठा पुरेसा ठरला. यावर्षी लवकरच पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदित ...

माळशिरस तालुक्यात गतवर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाणीसाठा पुरेसा ठरला. यावर्षी लवकरच पावसाने तालुक्यात हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदित झाला होता. खरीप हंगामातील उत्पन्नाबाबत आशादायी असतानाच पेरणीसाठी आवश्यक असणाऱ्या पावसाने अद्यापतरी चकवा दिला आहे; मात्र काही मोजक्या गावात चांगला पाऊस पडल्यामुळे पेरणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पेरणीयोग्य पाऊस नाही. सध्या ढगाळ हवामान, विजांचा कडकडाट व रिमझिम पाऊस असे पावसाळी वातावरण तयार होत आहे; मात्र अद्यापही खरीप हंगामाच्या दृष्टीने पुरेसा पाऊस तालुक्यात पडल्याचे दिसून येत नाही.

असा पडला पाऊस

चालू आठवड्यात जास्तीत जास्त ७७ मि.मी.पर्यंत एका दिवसात पाऊस पडला. त्यात लवंग मंडलमध्ये ३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. बहुतांश मंडलमध्ये ० मि.मी.ची नोंद झाली. २८ जून रोजी तालुक्यातील माळशिरस १ मि.मी., सदाशिवनगर ० मि.मी., इस्लामपूर ०० मि.मी., नातेपुते ०० मि.मी., दहिगाव ४ मि.मी., पिलीव ११ मि.मी., वेळापूर ३ मि.मी., महाळुंग ३ मि.मी., अकलूज १ मि.मी., लवंग ३ मि.मी. अशी एकूण २६ मि.मी. सरासरी पावसाची मंडलनिहाय नोंद झाली आहे.