शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरीत पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST

१५ दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, नागरिकांमधून करण्यात येत होती. नदीकाठच्या ...

१५ दिवसांपासून भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे उजनी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकरी, नागरिकांमधून करण्यात येत होती. नदीकाठच्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाईही जाणवू लागली होती. याशिवाय भीमा नदीतील पाण्यावर सांगोला, पंढरपूर शहर, मंगळवेढा, सोलापूर या शहरांसह काही पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत.

या सोडलेल्या पाण्याने भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे नदीकाठच्या परिसराचा शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासोबत पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, सोलापूर या शहराच्या पाण्याचा प्रश्नही किमान एक महिना सुटण्याची चिन्हे आहेत.

नदीकाठची रोहित्रे उतरविली

उजनीतून भीमा नदीच्या पात्रात सोडलेले पाणी लवकर सोलापूरला पोहोचावे, यासाठी वीज वितरणने नदीकाठचा वीजपुरवठा काही कालावधी वगळता बंद ठेवला आहे. काही ठिकाणी तर शेतकरी सिंगल फेजवर पाणी उपसा करतील म्हणून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी रोहित्रेच जमिनीवर उतरवून ठेवली आहेत.