शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

उजनीतून भीमानदीत सोडलेले पाणी आज पंढरपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST

भीमानदीला ६ हजार ४०० क्यूसेक्सनी, कालवा ४०० क्यूसेक, वीजनिर्मिती १६०० क्यूसेक, बोगदा ४०० क्यूसेक, सीना-माढा उपसा २५९ क्यूसेक, दहिगाव ...

भीमानदीला ६ हजार ४०० क्यूसेक्सनी, कालवा ४०० क्यूसेक, वीजनिर्मिती १६०० क्यूसेक, बोगदा ४०० क्यूसेक, सीना-माढा उपसा २५९ क्यूसेक, दहिगाव १०५ क्यूसेक असे एकूण नऊ हजार क्यूसेकनी विविध सिंचन योजनांना उन्हाळी आवर्तन पाणी देण्यात आले आहे. कालव्याच्या विसर्गात येत्या दोन दिवसात वाढ करण्यात येईल.

दरम्यान २० मार्च भीमानदी व कालवा व बोगद्यातून सोडण्यात आलेल्या दिवशी उजनी धरण प्लस ६१ टक्के होते तर शुक्रवारी धरणाची टक्केवारी होती प्लस ५६ टक्के म्हणजे सहा दिवसात सहा टक्के धरणातील पाणी साठा कमी झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पाण्याच्या आवर्तनाने बळीराजा सुखावला आहे. चालू हंगामात शेतकऱ्यांसाठी पाण्याची,चाऱ्याची व पिकांची गरज या आवर्तनाने भागणार आहे.

-----