शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

विरोध न करणारी गावे होणार लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ...

माळशिरस तालुक्‍यात ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीबरोबर लहान लहान ग्रामपंचायतींचाही समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुका अटी-तटीच्या झाल्याने अनेक गावांत द्वेषाची भावना पसरते. वैचारिक मतभेदाबरोबरच वादाचे मुद्दे पुढे येतात. यामुळे निवडणुका संपल्यानंतरही अनेक वर्षे ही धुसफूस वादविवादाच्या रूपाने कायम राहते.

अशा वादग्रस्त ग्रामपंचायतींना विकासकामे करणे मुश्कील होते. याच आनुषंगाने गावकऱ्यांच्या वैचारिक प्रेरणेतून ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाल्यास गावाला शासकीय मदत मिळते. मात्र या टप्प्यातील बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना आमदार राम सातपुते यांनी प्रोत्साहनपर १५ लाख रुपयांचा विकास निधी बक्षीस म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कोट ::::::::::::::::::::::

गावच्या तरुणांनी एकत्र येत गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध कराव्यात. यामुळे गावाचा एकोपा टिकून राहील. जे गाव बिनविरोध होईल, त्या गावाला प्रोत्साहनपर १५ लाख रुपये विकास निधी दिला जाईल.

- राम सातपुते

आमदार, माळशिरस