शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वीर धरण भरले ; नीरा नदीत पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:23 IST

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर ...

वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर धरण जवळजवळ पूर्ण म्हणजे ९८.१९ टक्के भरले आहे. चारही धरणे सरासरी ७७ टक्के भरली असून ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरी चार धरणे ३६ टक्के भरली होती. वीर धरण गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ६० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. वीर धरणामध्ये आजअखेर एकूण पाणीसाठा ५७९.८५ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ५७१.६२ द.ल.घ.मी. असून पाणीपातळी ५७९.६९ मीटर आहे.

तीन तालुक्याच्या शेतीला संजीवनी

धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुंजवणी, नीरा-देवधर आणि भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला. मात्र धरणात सोडलेल्या पाण्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाल्याने नीरा नदीतून पाणी वाहत आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे.

वीर, भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी धरणाची स्थिती

वीर धरण

पावसाची नोंद : २४१ मिमी.

टक्केवारी : ९.१७ टीएमसी पाणी ९८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ३.६६ टीएमसी पाणी ३८.८८ टक्के.

भाटघर धरण :

पावसाची नोंद : ४५३ मिमी.

टक्केवारी : १४.४१ टीएमसी पाणी ६१.३० टक्के.

गतवर्षी टक्केवारी : ९.०७ टीएमसी पाणी ३८.५६ टक्के.

निरा देवधर :

पावसाची नोंद : १५५७ मिमी.

टक्केवारी : १०.३४ टीएमसी पाणी ८८.१९ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : २.८३ टीएमसी पाणी २४.१२ टक्के.

गुंजवणी धरण :

पावसाची नोंद : ११८२ मिमी.

टक्केवारी : ३.१९ टीएमसी पाणी ८६.६६ टक्के.

गतवर्षी टक्केवारी : १.८१ टीएमसी पाणी ५१.७२ टक्के.