शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

वैरागरांनी एकही उमेवारी अर्ज दाखल केला नाही<bha>;</bha> बहिष्कार यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:22 IST

वैराग : चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या वैराग शहराने एकीचे दर्शन घडवत ग्रामपंचायतीचा एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने वैरागकरांनी ...

वैराग : चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या वैराग शहराने एकीचे दर्शन घडवत ग्रामपंचायतीचा एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने वैरागकरांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार यशस्वी केला आहे.

ग्रामदैवत संतनाथ मंदिरामध्ये अरुण सावंत, संतोष निंबाळकर, निरंजन भूमकर या प्रमुख पॅनल प्रमुखांसह ग्रामस्थांनी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकत तत्काळ नगरपंचायत अंमलात आणण्याची मागणी केली होती. २७ डिसेंबर रोजी अर्ज भरण्याचा संतनाथ महाराजांना साक्षीला स्मरून शपथ सोहळा झाला. त्यानंतर संतोष निंबाळकर, निरंजन भूमकर, अरुण सावंत या तीन पॅनल प्रमुखांनी ग्रामपंचायत जवळ एक समिती बसवली. बार्शी येथे हे तिघेजण अर्ज भरण्याच्या जागेवर ठाण मांडून बसले होते. बहुतांश प्रमुख इच्छुकांनी गावाच्या विकासाकरिता म्हणून अर्ज दाखल केला नाही. काहींजण अर्ज भरण्यासाठी इच्छुक होते. त्यांना नगरपंचायतीचे महत्त्व, तसेच होणारा खर्च, वेळ, शासनावर येणारा ताण याबाबत त्यांनी जनजागृती केली. त्यामुळे चाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या गावाची एकी इतरांना आदर्शवत ठरली आहे.