शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

भुयारी गटारीची कामे निकृष्ट.. मुख्याधिकारी, नगरसेवकासह ठेकेदारावर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST

निवेदनात म्हटले आहे की, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून ते जलद गतीने केले ...

निवेदनात म्हटले आहे की, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून ते जलद गतीने केले जात आहेत. दहा महिने झाले येथील नागरिकांना कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा त्रास होत आहे. त्यावर नगरपालिका काही उपाययोजना राबवत नाही. विकासकामांच्या नावाखाली कुर्डूवाडीकरांना त्रास होत आहे. काम चालू असताना कोणताही अधिकारी किंवा नगरसेवक, ठेकेदार कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. मनमानी पद्धतीने काम चालू आहे. नियोजनाअभावी सतत नळ कनेक्शन तोडले जात आहेत. त्याची दुरुस्ती लवकर होत नाही. याची लवकर दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाइलने हे चालू काम बंद पाडू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष ओंकार चौधरी, गणेश चौधरी, आकाश लांडे, युवराज कोळी, अमोल घोडके,सागर बंदपट्टे, सोमनाथ पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मला अंतर्गत गटारी बाबतच्या तक्रारीचे निवेदन दिले आहे. नगरपालिका त्या संबंधित कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार आहे. त्यावेळी जर काम निकृष्ट वाटले तर त्यावर कारवाई केली जाईल व बिलही थांबवले जाईल.

- समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कुर्डूवाडी

२५ कुर्डूवाडी-गटारी

कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी जोती कदम यांच्याकडे नगरपालिकेच्या भुयारी गटारीच्या कामाबद्दल लेखी निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.

---