शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत आले ३३.२५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 18:13 IST

बेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे. उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्या

ठळक मुद्देउजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला१२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के

आॅनलाइन लोकमत सोलापूरबेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे.उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्याच्या पुढे गेले असून, दौंडमधून येणाºया विसर्गात वरचेवर घट होत आहे. रविवारी रात्री ६५ हजार ४७0 क्युसेक्स असणारा विसर्ग आज २८ हजार ७५९ वर आला आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून बंद केलेला विसर्ग सोमवारी दुपारपासून सात हजार क्युसेक्सने पुन्हा चालू केला आहे. त्यामुळे पुन्हा दौंड येथील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या ७७ टीएमसी पाण्याचा साठा असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला आहे. उजनी धरणाच्या वरील १९ धरणांपैकी खडकवासला ६ हजार ६४८ क्युसेक्स, कासारसाई ४१४, आंद्रा १ हजार १९६, वडिवळे ५६१, भामा ९२४, चासकमान ५ हजार १४५, कलमोडी ६२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून, १२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.-----------उजनीची पाणी पातळी- एकूण पाणी पातळी ४९२.८00 मीटर- एकूण पाणीसाठा २ हजार १८२ दलघमी- उपयुक्त पाणीसाठा प्लस ३७९.६७ दलघमी- टक्केवारी प्लस २५.२ टक्के- विसर्ग-दौंड २८ हजार ७५९ क्युसेक्स, बंडगार्डन २0 हजार ४९८ क्युसेक्स ---------------------उजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !केत्तूर : उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी व धरणाच्या काठावर असलेले साहित्य काढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे.सध्या उजनी जलाशयाच्या किनाºयावर विद्युत पंप, केबल, पाईप व इतर साहित्य वर घेण्यासाठी शेतकºयांची पळापळ सुरू आहे. पाणी वाढत असल्याने अनेक शेतकºयांचे विद्युत पंप बुडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केत्तूर नं. १ येथील तुकाराम जरांडे, अमोल जरांडे, विनोद कोकणे, हनुमंत गावडे यांच्यासह शेतकरी आपले साहित्य धरण व नदी काठावरून हलवत आहेत.