शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा कुरुल येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी ...

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे उधळून लावला आहे. मात्र यापुढेही संघर्ष समिती उजनीच्या पाण्याचे जीवापाड रक्षण करण्याचे काम करेल, अशी ग्वाही दिली.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, सरपंच पती माणिक पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, ॲड. बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, किरण भांगे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, माऊली जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद जाधव, यल्लपा पडवळे, भागवत सुमते, माळी महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब ननवरे, राजकरण घोडके, जे. एस. भोसले, संतोष जाधव, अमोल खंदारे, संभाजी घोडके, खाजाभाई शेख आदी उपस्थित होते.

संघर्ष समितीने व सर्व शेतकरी संघटनांनी लढा उभारून जनमताचा रेटा लावून यशस्वी करून दाखविल्याचे जालिंदरभाऊ लांडे म्हणाले. प्रास्ताविक सुहास घोडके यांनी तर आभार माऊली जाधव यांनी मानले.

---

हा कुठला न्याय?

आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. इंदापूरच्या २२ गावांना ५ टीएमसी आणि मोठ्या रक्कमेची तरतूद आणि मंगळवेढ्याच्या ३५ गाव योजनेसाठी मात्र २ टीएमसी आणि निधीची कमतरता, हा कुठला न्याय, असे खुपसे पाटील व माऊली हळणवर यावेळी म्हणाले.

----