शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा कुरुल येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:17 IST

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी ...

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे उधळून लावला आहे. मात्र यापुढेही संघर्ष समिती उजनीच्या पाण्याचे जीवापाड रक्षण करण्याचे काम करेल, अशी ग्वाही दिली.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, सरपंच पती माणिक पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, ॲड. बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, किरण भांगे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, माऊली जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद जाधव, यल्लपा पडवळे, भागवत सुमते, माळी महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब ननवरे, राजकरण घोडके, जे. एस. भोसले, संतोष जाधव, अमोल खंदारे, संभाजी घोडके, खाजाभाई शेख आदी उपस्थित होते.

संघर्ष समितीने व सर्व शेतकरी संघटनांनी लढा उभारून जनमताचा रेटा लावून यशस्वी करून दाखविल्याचे जालिंदरभाऊ लांडे म्हणाले. प्रास्ताविक सुहास घोडके यांनी तर आभार माऊली जाधव यांनी मानले.

---

हा कुठला न्याय?

आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. इंदापूरच्या २२ गावांना ५ टीएमसी आणि मोठ्या रक्कमेची तरतूद आणि मंगळवेढ्याच्या ३५ गाव योजनेसाठी मात्र २ टीएमसी आणि निधीची कमतरता, हा कुठला न्याय, असे खुपसे पाटील व माऊली हळणवर यावेळी म्हणाले.

----