शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

उजनी धरण बचाव समितीचा मंगळवेढ्यात रास्ता रोकाे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:24 IST

मंगळवेढा : दत्तात्रय भरणे यांना सोलापूरकरांच्या पुण्याईने सोलापूरचे ‘पालकत्व’ करण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेऊन त्यांनी जनतेची सेवा करायला ...

मंगळवेढा : दत्तात्रय भरणे यांना सोलापूरकरांच्या पुण्याईने सोलापूरचे ‘पालकत्व’ करण्याची संधी मिळाली. याचा फायदा घेऊन त्यांनी जनतेची सेवा करायला पाहिजे होती; मात्र झालं उलटंच. त्यांनी इथल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा घणाघात करून उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याच्या रद्द केलेल्या तोंडी आदेशाला शासकीय लेखी अध्यादेश काढा अशी मागणी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी केली.

उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाण्याचा अध्यादेश रद्द करावा, शासकीय अध्यादेश काढा या मागणीसाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मंगळवेढा - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उपाध्यक्ष ॲड. बापू मेटकरी म्हणाले, उजनी धरण हे सोलापूर जिल्हावासीयांच्या हक्काचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपुरे प्रकल्प आणि तहानलेल्या गावाला पाणी देण्याऐवजी बारामतीकरांनी जाणून बुजून डावपेच करत पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळवले आहे.

यावेळी सचिव माऊली हळणवर, दीपक भोसले, बंडू गरड, सदस्य धनाजी गडदे, आप्पासाहेब मेटकरी, माऊली बंडगर, शिवाजी टकले, धर्मा मरिआईवाले, सचिन पांढरे, यल्लाप्पा पडवळे, अक्षय देवकते, भागवत सोमुत्ते, राहुल टेकनर, विजय ताडसह शेतकरी उपस्थित होते.