शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या कालव्याला पाणी आलं अन् वीज गुल झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:27 IST

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही या परिसरात पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती ...

पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही या परिसरात पाणीपातळी वाढण्यास उपयुक्त पाऊस झाला नाही. त्यामुळे शेती पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. असे असताना उजनी कालव्यातून पाणी सोडण्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला शासन स्तरावरून प्रतिसाद देऊन उजनीच्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले आहे. परंतु, वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी थेट रोहित्र बंद करण्याचा सपाटा चालू केला आहे.

या प्रकारामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीची सोडाच, पण पिण्याच्या पाण्याचीही पंचाईत झाली आहे. अशातच खराब हवामान असल्यामुळे द्राक्ष, डाळिंब बागांची फवारणी करणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बागांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोरोनाने शेतकरी आर्थिक संकटात

मागील १७ महिन्यांपासून देशात कोरोनाने चांगलेच प्रस्थ माजवले आहे. शेतीमध्ये पीक आहे, परंतु पिकाला भाव मिळत नाही. कवडीमोल दराने शेतीमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुली मोहीम थेट रोहित्रे बंद करून सुरू केली आहे. त्यामुळे शेती पिकांना याचा फटका बसून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे.

कोट :::::::::::::::::

मागील तीन महिन्यांपूर्वी प्रतिरोहित्र ५० हजार रुपये बाकी भरून घेतली. असे असताना वीज बिलासाठी रोहित्र बंद करणे महावितरणने बंद न केल्यास आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल.

- शहाजान शेख

जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना