शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

उद्धव ठाकरे नाममात्र मुख्यमंत्री; शरद पवारांच्या हाती रिमोट कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यात पत्रकारांशी ते बोलत होते. खा. नाईक-निंबाळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला ...

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यात पत्रकारांशी ते बोलत होते. खा. नाईक-निंबाळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, राज्यातील आठ कोटी शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत.

विधानसभेत वीज तोडणार नाही अशी घोषणा करायची आणि नंतर लगेचच अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू करायची हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. शेतात उत्पन्न झालेला अब्जावधी रुपयांचा शेतीमाल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. अशा या लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल वसुली केली जात आहे, आज ग्रामीण भाग अंधारात आहे तरी या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्याबद्दल दया, माया येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर राज्याचा कारभार करतात, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, अमरसिंह साळुंखे, काका सरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

------------