शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘तौउते’च्या निमित्ताने वळवाची एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:20 IST

मोसमी पावसापूर्वी पडला जाणारा वळवाचा पाऊस यंदा पडणार का, याकडे बळीराजाचे डोळे लागले होते. मात्र, नुकत्याच सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे ...

मोसमी पावसापूर्वी पडला जाणारा वळवाचा पाऊस यंदा पडणार का, याकडे बळीराजाचे डोळे लागले होते. मात्र, नुकत्याच सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे पावसाने तालुक्यात हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून वाढलेली उष्णता व उकाड्यामुळे ग्रामीण भाग हैराण झाला होता. गेल्या दोन दिवसांत झालेल्या हवामानातील बदलामुळे जोराचे वारे वाहत असून, पावसाने सुरुवात केली आहे. पावसाचे पडलेले पाणी सकाळपर्यंत शेतातून गायब झाले होते. मात्र, सुरुवात झाल्यामुळे दमदार पाऊस पडेल या अपेक्षेने बळीराजा सुखावला आहे.

अन् धावपळ उडाली

अर्धवट पडलेली शेतीची कामे सुरू असतानाच अचानक हवामानात बदल झाला. वारा अन् पावसाने सूर धरताच जनावरांचा चारा व शेतशिवारात पावसामुळे नुकसान होईल अशा वस्तू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली. तालुक्यात १६ मे रोजी माळशिरस १० मि.मी., सदाशिवनगर १० मि.मी., इस्लामपूर ०८ मि.मी., नातेपुते ०२ मि.मी., दहीगाव ०५ मि.मी., पिलीव ०४ मि.मी., वेळापूर १८ मि.मी., महाळुंग १६ मि.मी., अकलूज २६ मि.मी., लवंग ११ मि.मी., असा ११० मि.मी., तर सरासरी ११ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.