शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

सोलापुरात 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: July 1, 2017 20:55 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर, दि 1 - कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कटफळ ( ता.सांगोला) येथे घडली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, कटफळ येथील रोहन प्रकाश गुंजवटे ( वय १०), संतोष अनिल धोत्रे ( वय १३) आणि ...

आॅनलाइन लोकमत सोलापूर, दि 1 - कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कटफळ ( ता.सांगोला) येथे घडली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कटफळ येथील रोहन प्रकाश गुंजवटे ( वय १०), संतोष अनिल धोत्रे ( वय १३) आणि  गोपी दत्ता माने ( वय १२) ही मुले कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीवर पोहायला गेले होते. 

हे सर्वजण शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पोहोण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही मुले बुडाली. व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

या तिन्ही मुलांचे आईवडील मजुरीसाठी वसई ( जि.ठाणे) येथे वास्तव्यास असून तिन्ही मुले आपल्या आजीसोबत गावात राहत होते. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.